शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

पाकिस्तानात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवर PM मोदींनी केलं होतं ट्विट, शहबाज शरीफांनी दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 00:06 IST

पाकिस्तानात आलेल्यापुरामुळे मरणारांचा आकडा जवळपास 1,100 वर पोहोचला आहे.

पाकिस्तानला पुराचा मोठा फटका बसला आहे. निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे येथील जनजीवन पार विस्कळीत झाले आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट करत दुःख व्यक्त केले होते. या ट्विटमध्ये, पाकिस्तानात पुरामुळे झालेला विध्वंस पाहून दुःखी आहे, असे मोदींनी म्हटले होते. यावर पाकिस्तानचे पंतप्रधाना शहबाज शरीफ यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. 

शहबाज शरीफ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरामुळे झालेल्या मानवी आणि भौतिक नुकसानीबद्दल शोक व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. पाकिस्तानातील लोक, इंशाअल्लाह, या नैसर्गिक संकटावर मात करतील आणि पुन्हा आपल्या जीवन सुरळित करतील.

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी? -पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी ट्विट केले होते, की पाकिस्तानात पुरामुळे झालेला विध्वंस पाहून दुःख झाले. या नैसर्गिक आपत्तीत बळी पडलेल्या, जखमी झालेल्या तसेच बाधितांच्या कुटुंबियांप्रती आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि लवकरात लवकर सामान्य स्थिती निर्माण होईल, अशी आशा करतो.

जवळपास 1100 जणांचा मृत्यू -पाकिस्तानात आलेल्यापुरामुळे मरणारांचा आकडा जवळपास 1,100 वर पोहोचला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या संकटाचा सामना करण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले आहे. या पुराच्या  थैमानामुळे पाकिस्तानातील जवळपास 3 कोटी 30 लाख लोक विस्थापित झाले आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानfloodपूरNarendra Modiनरेंद्र मोदी