शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

पाकिस्तान खोटे बोलला! बीएलए म्हणाले, युद्ध संपलेले नाही, १०० हून अधिक सैनिक मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 16:04 IST

पाकिस्तानच्या १०० हून अधिक सैनिकांना मारल्याचा बलुच बंडखोरांनी दावा केला आहे.

पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसला बलुच बंडखोरांनी ओलीस ठेवले. या प्रकरणावरुन अनेक दावे करण्यात आले आहेत.  सुरुवातीला पाकिस्तानने ऑपरेशन संपल्याचे जाहीर केले. आता याबाबत नवीनच अपडेट समोर आली आहे.  बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने ऑपरेशन संपलेले नाही आणि सैन्यासोबतचे युद्ध सुरूच आहे. या गटाने १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना मारल्याचा दावाही केला आहे.

युक्रेनने रशियाच्या तेल शुद्धीकरण कारखान्यावर हल्ला केला, मोठी आग लागली; व्हिडीओ समोर आला

गुरुवारी, बीएलएने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनानुसीर, पाकिस्तानी सैन्य मृतांची खरी संख्या लपवत आहे कारण त्यांना सैन्याचे मनोबल तोडायचे नाही. तसेच, आंतरराष्ट्रीय माध्यमांना चौकशी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाकिस्तानी सैन्याचा दावा आहे की त्यांनी ३४० हून अधिक प्रवाशांना सुरक्षितपणे वाचवले आहे. त्यात असेही म्हटले आहे की २८ सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

बीएलएने एक निवेदन जारी केले आहे. पाकिस्तानच्या आयएसपीआरने ऑपरेशन संपल्याचा केलेला दावा खोटा आहे आणि युद्ध अजूनही सुरू आहे. पाकिस्तानी लष्कराने अद्याप १०० हून अधिक मारल्या गेलेल्या पाकिस्तानी सैनिकांची नावे आणि फोटो सार्वजनिक केलेली नाहीत. ३३ बलुच सैनिकांची नावे आणि फोटो देखील अजूनही जाहीर केलेली नाहीत.

पाकिस्तानचे १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना मारले आहे, बलुच बंडखोरांचा दावा आहे. बीएलएने स्फोटाचा एक व्हिडीओ जारी केला, या व्हिडीओत अनेक लढाऊ लपण्याच्या ठिकाणाहून ट्रेनवर हल्ला करण्यासाठी बाहेर येत असल्याचं दिसत आहे.

भारताने प्रत्युत्तर दिले

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे  प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, 'पाकिस्तानने केलेले निराधार आरोप आम्ही पूर्णपणे फेटाळतो. जागतिक दहशतवादाचे केंद्र कुठे आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे. पाकिस्तानने इतरांवर बोटे दाखवण्याऐवजी आणि त्यांच्या अंतर्गत अपयशाचे खापर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान