शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान खोटे बोलला! बीएलए म्हणाले, युद्ध संपलेले नाही, १०० हून अधिक सैनिक मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 16:04 IST

पाकिस्तानच्या १०० हून अधिक सैनिकांना मारल्याचा बलुच बंडखोरांनी दावा केला आहे.

पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसला बलुच बंडखोरांनी ओलीस ठेवले. या प्रकरणावरुन अनेक दावे करण्यात आले आहेत.  सुरुवातीला पाकिस्तानने ऑपरेशन संपल्याचे जाहीर केले. आता याबाबत नवीनच अपडेट समोर आली आहे.  बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने ऑपरेशन संपलेले नाही आणि सैन्यासोबतचे युद्ध सुरूच आहे. या गटाने १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना मारल्याचा दावाही केला आहे.

युक्रेनने रशियाच्या तेल शुद्धीकरण कारखान्यावर हल्ला केला, मोठी आग लागली; व्हिडीओ समोर आला

गुरुवारी, बीएलएने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनानुसीर, पाकिस्तानी सैन्य मृतांची खरी संख्या लपवत आहे कारण त्यांना सैन्याचे मनोबल तोडायचे नाही. तसेच, आंतरराष्ट्रीय माध्यमांना चौकशी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाकिस्तानी सैन्याचा दावा आहे की त्यांनी ३४० हून अधिक प्रवाशांना सुरक्षितपणे वाचवले आहे. त्यात असेही म्हटले आहे की २८ सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

बीएलएने एक निवेदन जारी केले आहे. पाकिस्तानच्या आयएसपीआरने ऑपरेशन संपल्याचा केलेला दावा खोटा आहे आणि युद्ध अजूनही सुरू आहे. पाकिस्तानी लष्कराने अद्याप १०० हून अधिक मारल्या गेलेल्या पाकिस्तानी सैनिकांची नावे आणि फोटो सार्वजनिक केलेली नाहीत. ३३ बलुच सैनिकांची नावे आणि फोटो देखील अजूनही जाहीर केलेली नाहीत.

पाकिस्तानचे १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना मारले आहे, बलुच बंडखोरांचा दावा आहे. बीएलएने स्फोटाचा एक व्हिडीओ जारी केला, या व्हिडीओत अनेक लढाऊ लपण्याच्या ठिकाणाहून ट्रेनवर हल्ला करण्यासाठी बाहेर येत असल्याचं दिसत आहे.

भारताने प्रत्युत्तर दिले

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे  प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, 'पाकिस्तानने केलेले निराधार आरोप आम्ही पूर्णपणे फेटाळतो. जागतिक दहशतवादाचे केंद्र कुठे आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे. पाकिस्तानने इतरांवर बोटे दाखवण्याऐवजी आणि त्यांच्या अंतर्गत अपयशाचे खापर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान