शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
2
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
3
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
4
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
5
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
6
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
7
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
8
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
9
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
10
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
11
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
12
IAS Pawan Kumar : आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं
13
"गोंद्या आला रे...पुष्पा आला रे...", बोगस मतदान रोखण्यासाठी मनसेचा कोडवर्ड; अविनाश जाधव, राजू पाटलांनी सांगितला प्लान!
14
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी
15
फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही; कर्मचाऱ्याचा राजीनामा होतोय तुफान व्हायरल, कंपनी म्हणते...
16
"आम्ही ९ ते ५ जॉब करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करतो...", काजोल बरळली, म्हणाली- "आम्हाला १२-१४ तास..."
17
Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...
18
Raj Thackeray: भाजपला मतदान करणाऱ्या मराठी लोकांनो...! तुम्हीही वरवंट्याखाली येणार; राज ठाकरेंनी दिला इशारा
19
VIDEO: तुफान राडा! निवडणुकीचं तिकीट नाकारलं म्हणून RJD नेत्याने कुर्ता फाडला, भरपूर रडला...
20
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...

अडचणीच्यावेळी पाकिस्तानने मदत केली, आता त्यांनाच तालिबानने धमकी दिली; लाल मशीद ऑपरेशनपासून सुरू झाले वैर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 15:31 IST

तालिबानला १९९४ मध्ये मजबूत बनवण्याठी पाकिस्तानने मोठी मदत केली होती.

पाकिस्तान आणि तालिबान या दोन्हीमध्ये आधी खूप जवळचे संबंध होते. पाकिस्तानशिवायतालिबान्यांचे काहीच होत नव्हते. त्यांना पाकिस्तानच पैसे पुरवत होता. पण, डिसेंबर महिन्यात अफगाणिस्तानच्या पाक्तिका प्रांतामध्ये पाकिस्तानने मोठा हवाई हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानने तालिबान्यांचे एक प्रशिक्षण केंद्र होते. या हल्ल्यात ४६ जणांचा मृ्त्यू झाला. यात सर्वात जास्त लहान मुले आणि महिला होत्या. या घटनेमुळेच पाकिस्तान आणि तालिबानमध्ये मोठा वाद सुरू झाला. 

२०२५ मध्ये उड्डाण, २०२४ मध्ये जमिनीवर उतरलं विमान, कसा घडला हा टाइम ट्रॅव्हलचा चमत्कार?

या हल्ल्यानंतर तालिबानने पाकिस्तानचा बदला घेण्याचे ठरवले आणि अवघ्या चार दिवसांनी पाकिस्तानच्या सीमेवर प्रत्युत्तरादाखल हल्ला केला. या हल्ल्यात १९ पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा तालिबानने केला आहे, तर ३ अफगाण नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. 

तालिबानची स्थापना १९९४ मध्ये अफगाणिस्तानातील कंदाहारमध्ये झाली. पाकिस्तानने त्यांना संघटित करण्यात आणि मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तालिबानला सुरुवातीपासूनच पाकिस्तानकडून मोठा पाठिंबा मिळू लागला. आयएसआयने अनेक दशकांपासून आर्थिक आणि लष्करी मदत देऊन तालिबानला सांभाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

१९९६ मध्ये, पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि युएई ने अफगाणिस्तानच्या तालिबानच्या इस्लामिक अमिरातीला कायदेशीर सरकार म्हणून मान्यता दिली. नेहमीच तालिबानच्या पाठीशी असलेला पाकिस्तान आज शत्रू बनला आहे. अफगाणिस्तानात सत्ता हाती घेतल्यानंतर पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात हल्ले वाढले आहेत.

तालिबानच्या विरोधानंतर पाकिस्तानने तालिबानच्या स्थापनेतील आपली भूमिका वारंवार नाकारली आहे. पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील युद्धाची खरी सुरुवात २००७ मध्ये पाकिस्तानातील लाल मशीद ऑपरेशन होती. इस्लामाबादची लाल मशीद कट्टर इस्लामी कारवायांच्या केंद्रस्थानी होती. येथूनच दहशतवादी संघटनांना पाठबळ मिळाले.

२००७ मध्ये लाल मशिदीच्या विद्यार्थ्यांनी इस्लामाबादमधील मसाज सेंटरवर हल्ला करून ९ जणांचे अपहरण केले होते. यानंतर ३ जुलै २००७ रोजी पाकिस्तानी लष्कराने ऑपरेशन सायलेन्स सुरू केले. या कारवाईत १०० हून अधिक लोक मारले गेले. यानंतर पाकिस्तानमध्ये तहरीक-ए-पाकिस्तान चा जन्म झाला. यानंतर पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले.

टॅग्स :TalibanतालिबानPakistanपाकिस्तान