शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

नोबेल पुरस्कार विजेते लेखक व्ही.एस. नायपॉल कालवश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 05:30 IST

नोबेल पुरस्कारविजेते लेखक व्ही.एस. नायपॉल यांचे निधन झाले, ते 85 वर्षांचे होते. नायपॉल यांच्या कुटुबीयांकडून शनिवारी त्यांच्या मृत्यूबाबत माहिती देण्यात आली

लंडन - नोबेल पुरस्कारविजेते लेखक व्ही.एस. नायपॉल यांचे निधन झाले, ते 85 वर्षांचे होते. नायपॉल यांच्या कुटुबीयांकडून शनिवारी त्यांच्या मृत्यूबाबत माहिती देण्यात आली. नायपॉल यांच्या कामगिरी महान असून त्यांनी शेवटच्या इच्छेप्रमाणे आपल्या प्रियजनांसमोरच अखेरचा श्वास घेतला, असे नायपॉल यांच्या पत्नीने म्हटले आहे. नायपॉल यांचे जीवनात अनेक आश्चर्यजनक बाबी घडल्या असून ते वळणावळाचे होते, असेही त्यांनी म्हटले.

विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल यांनी 30 पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. सन 2001 साली त्यांना साहित्याचानोबेल पुरस्कार देण्यात आला. विद्याधर यांचा जन्म त्रिनिनाद येथे झाला होता, तर त्यांचे वडिल एक प्रशासकीय अधिकारी होते. 'अ हाउस फॉर मिस्टर बिस्वास' ही त्यांच्या साहित्यातील सर्वात प्रसिद्ध कादंबरी आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक त्यांचे अर्धआत्मचरित्रच आहे. कॅरेबियाई देशांमध्ये आलेल्या भारतीय प्रवाशांचे वर्णन या पुस्तकात आहे. भारतीय प्रवाशांचा कॅरेबियाई देशात मिसळलेला आपलेपणा आणि तेथील संस्कृतीशी झालेला जिव्हाळा, याचे वर्णन या पुस्तकात आहे. 

कोण होते नायपॉल?

-नायपॉल यांचा जन्म त्रिनिनाद येथे १७ आॅगस्ट १९३२ रोजी एका भारतीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील सनदी अधिकारी होते. नायपॉल यांचे आजोबा मजूर म्हणून त्रिनिदाद येथे आले होते.-आॅक्सफर्ड येथील महाविद्यालयात इंग्रजी विषयात पदवीशिक्षण घेण्यासाठी स्कॉलरशिप मिळाल्यानंतर वयाच्या १८ वर्षी ते इंग्लंडला रवाना झाले व पुढे त्याच देशात स्थायिक झाले.- नायपॉल हे पॅट्रिशिया अ‍ॅन हॅले हिच्याशी १९५५ साली विवाहबद्ध झाले. तिच्या मृत्यूनंतर त्यांनी १९९६ साली पाकिस्तानी पत्रकार नादिरा खानम अल्वी हिच्याशी दुसरा विवाह केला.

एक महान लेखक हरपलाइतिहास, संस्कृती, वसाहतवाद, राजकारण व अन्य विषयांचे सखोल दर्शन आपल्या साहित्यकृतींतून नायपॉल यांनी घडविले. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वातील एक महान लेखक हरपला आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

वडीलबंधूला गमावलेसाहित्य, राजकारण अशा अनेक गोष्टींबद्दल आमचे मतभेद होते, पण त्यांच्या निधनाने वडीलबंधू गमावल्याचे दु:ख मला झाले आहे.- सलमान रश्दी,प्रख्यात लेखक

नायपॉल हे मनस्वी लेखक होते. - रामचंद्र गुहा, इतिहासकार

नायपॉल यांना कधीही भेटलो नाही मात्र त्यांच्या पुस्तकांचे अक्षरश: पारायण केले आहे. त्यांच्या लेखनाने केलेले मार्गदर्शन मोलाचे आहे. - सुकेतु मेहता, लेखक

टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कारliteratureसाहित्य