शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

नेपाळ सरकारने भारतासह ३४ देशांची मदत मोहीम गुंडाळली ?

By admin | Updated: May 4, 2015 16:40 IST

नेपाळमधील विनाशकारी भूकंपानंतर भारतासह ३४ देशांच्या जवानांनी राबवेली बचाव मोहीम थांबवण्याचे आदेश नेपाळ सरकारने दिल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत 

काठमांडू, दि. ४  -  नेपाळमधील विनाशकारी भूकंपानंतर भारतासह ३४ देशांच्या जवानांनी राबवेली बचाव मोहीम थांबवण्याचे आदेश नेपाळ सरकारने दिल्याचे वृत्त आहे. याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी नेपाळमधील खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे. 

नेपाळमध्ये २५ एप्रिलरोजी विनाशकारी भूकंपाचा धक्का बसला व या भूकंपात नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात वित्त व प्राणहानी झाली आहे. आत्तापर्यंत सात हजारहून अधिक नागरिकांचा या भूकंपात मृत्यू झाला असून जखमींचा आकडाही १४ हजाराच्यावर पोहोचला आहे. नेपाळमध्ये बचाव व मदतकार्यासाठी भारतासह चीन, युके, नेदरलँड, जपात, तुर्किस्तान अशा ३४ देशांचे पथक तिथे दाखल झाले होते. भारताचे सैन्य, हवाई दलाचे जवानांसोबत एनडीआरएफच्या ५० जवानांच्या १६ तुकड्या तिथे मदतकार्य करत आहेत. पण आता नेपाळ सरकारने या सर्व देशांच्या पथकांना बचावकार्य गुंडाळण्याचे निर्देश दिले आहेत. आता ढिगा-याखालून जीवंत बाहेर पडणा-यांची शक्यता कमी असून बचावकार्याऐवजी आता मदतकार्यावर भर दिले जाईल असे नेपाळमधील वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले आहे.