शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

विकसित राष्ट्रांना मोदींनी फटकारले

By admin | Updated: December 1, 2015 02:51 IST

भारतासारख्या विकसनशील देशांवर उत्सर्जन कमी करण्यासाठी दडपण आणणे नैतिकदृष्ट्या चुकीचे ठरेल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित देशांना दिला.

पॅरिस : भारतासारख्या विकसनशील देशांवर उत्सर्जन कमी करण्यासाठी दडपण आणणे नैतिकदृष्ट्या चुकीचे ठरेल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित देशांना दिला. विकसनशील देशांना आपल्या विकासासाठी कार्बन जाळण्याचा हक्क असल्याचे मोदी म्हणाले.‘फायनान्शियल टाइम्स’च्या संपादकीय पानावर नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, काही जणांच्या सुखासीन जीवनशैलीसाठी जे देश विकासाच्या पहिल्याच पायरीवर आहेत त्यांची संधी संपून जायला नको. आमच्या सामूहिक उपक्रमाचा आधार हा एकच; परंतु जबाबदाऱ्या वेगवेगळ्या विचारधारांवर आधारित हव्यात. दुसरे काही नैतिकदृष्ट्या चुकीचे ठरेल. जमिनीच्या पोटातील तेलाच्या वापराने समृद्धीकडे वाटचाल करणाऱ्या देशांना मोदी यांनी कार्बनचे उत्सर्जन कमी करण्याची जबाबदारी उचलली पाहिजे, असे आवाहन केले. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील विकसित देशांची तापमान दोन अंश सेल्सियसने कमी करण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी पडणारा भार इतर देशांनी सारखा वाटून घ्यावा अशी भूमिका आहे व हाच मुद्दा पृथ्वीवरील उष्णता कमी करण्यासाठीच्या जागतिक करारात मोठा अडथळा ठरला आहे. जमिनीतील तेलाच्या वापराने आधुनिक देशांनी समृद्धीच्या दिशेने आपला प्रवास अशा वेळी सुरू केला की, त्यावेळी त्याचे दुष्परिणाम काय असतील याची जाणीवच मानवाला नव्हती, असे काही जणांचे म्हणणे असल्याचे मोदींनी या लेखात म्हटले.