शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
3
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
4
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
5
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
6
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
8
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
9
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
10
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
11
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
12
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
13
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
14
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
15
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
16
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
17
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
18
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
19
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
20
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार

भारत-पाकिस्तान रेंजर्सची ९ सप्टेंबरपासून बैठक

By admin | Updated: September 6, 2015 22:23 IST

पाकिस्तानसोबत आयोजित करण्यात आलेल्या महासंचालक स्तरावरील पाच दिवसीय बैठकीत जम्मू-काश्मीरमध्ये घातपाती कारवाया, घुसखोरी, कच्छच्या

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत आयोजित करण्यात आलेल्या महासंचालक स्तरावरील पाच दिवसीय बैठकीत जम्मू-काश्मीरमध्ये घातपाती कारवाया, घुसखोरी, कच्छच्या वाळवंटात बेकायदा प्रवेश आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन यासारखे प्रमुख मुद्दे भारतातर्फे उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे. सीमेचे रक्षण करणाऱ्या दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांदरम्यान ९ सप्टेंबरपासून ही बैठक सुरू होणार आहे.पाकिस्तानी रेंजर्सचे महासंचालक (पंजाब) मेजर जनरल उमर फारुकी बुरकी यांच्या नेतृत्वाखालील १६ सदस्यांचे प्रतिनिधीमंडळ ८ सप्टेंबरला भारतात येणार आहे. तेथून हे प्रतिनिधीमंडळ हवाईमार्गे अमृतसर येथे पोहोचेल. अमृतसर येथे सीमा सुरक्षा दलासोबत त्यांची ९ ते १३ सप्टेंबरपर्यंत बैठक आयोजित करण्यात आली आहे. भारतीय प्रतिनिधीमंडळातही १६ सदस्य असतील.