शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

इराकी लष्कराने पुन्हा फालुजा शहर जिंकले

By admin | Updated: June 27, 2016 04:25 IST

इसिस या दहशतवादी संघटनेच्या ताब्यातील फालुजा या महत्त्वाच्या शहरावर इराकी लष्कराने नियंत्रण मिळविले आहे.

बगदाद : इसिस या दहशतवादी संघटनेच्या ताब्यातील फालुजा या महत्त्वाच्या शहरावर इराकी लष्कराने नियंत्रण मिळविले आहे. फालुजा हे शहर इसिसचा गढ मानला जात होता. या शहरातील युद्ध समाप्त झाल्याची घोषणा इराकने केली आहे. दहशतवादविरोधी मोहिमेत इराकी लष्कराचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल अब्दुल वहीद अली सादी यांनी सांगितले की, शहराच्या काही भागावर इसिसचे नियंत्रण होते. आता संपूर्ण शहरच आमच्या ताब्यात आले आहे. फालुजा इसिसच्या ताब्यातून पूर्ण स्वतंत्र करण्यात आले आहे. जानेवारी २०१४ मध्ये इसिसने या शहरावर ताबा मिळविला होता. मे महिन्याच्या सुरुवातीला इराकी लष्कराने शहरावर कारवाई करण्यास प्रारंभ केला होता आणि स्थानिक रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यास सांगितले होते. फालुजा ताब्यात घेताना करण्यात आलेल्या कारवाईत इसिसचे किमान १,८०० दहशतवादी ठार झाले, असे सादी यांनी सांगितले.इराकी लष्कराने कारवाई सुरू करताच हजारो लोकांनी शहरातून पलायन केले होते. काही वृद्ध, महिला, मुले यांनी भरउन्हात छावण्यांत आश्रम घेतला होता. इराकचे पंतप्रधान हैदर अल अबिदी यांनी इराकी लष्कराच्या या यशाबद्दल सैनिकांचे अभिनंदन केले आहे.पश्चिम अन्बार प्रांतातील फालुजा हे अत्यंत महत्त्वाचे शहर असून, इराकमध्ये इसिसच्या ताब्यात आलेले हे पहिले शहर होते. अलीकडील काही महिन्यांत इराक आणि सिरिया या दोन्ही देशांत अनेक भूप्रदेश इसिसने गमावला आहेत. आता इसिसच्या ताब्यात असलेल्या मोसूल शहरावर ताबा मिळविण्याचा इराकी लष्कर प्रयत्न करणार असल्याचे सादी म्हणाले. (वृत्तसंस्था)