शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

'ट्रेन अपहरणात भारताचा हात', जगासमोर रडत होते पाकिस्तान; आता त्यांनाच उत्तर मिळालं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 11:15 IST

पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस ही ट्रेन हायजॅक केली होती. यानंतर पाकिस्तानने भारतावर आरोप केले होते.

दोन दिवसापूर्वी पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस हायजॅक केली. बलुचीस्तानच्या बंडखोरांनी ही ट्रेन हायजॅक केली होती. यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात आरोप केले होते. आता या आरोपाला भारताने प्रत्युत्तर दिले आहे. 

सुनीता विल्यम्स यांचा परतण्याचा मार्ग मोकळा; एलॉन मस्क यांचे अंतराळयान आज झेपावणार

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे  प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, 'पाकिस्तानने केलेले निराधार आरोप आम्ही पूर्णपणे फेटाळतो. जागतिक दहशतवादाचे केंद्र कुठे आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे. पाकिस्तानने इतरांवर बोटे दाखवण्याऐवजी आणि त्यांच्या अंतर्गत अपयशाचे खापर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे.

पाकिस्तानने आरोप काय केले होते?

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी गुरुवारी आरोप केले होते. ते म्हणाले होते की,  जाफर एक्सप्रेसवरील हल्ल्यात सहभागी असलेले बंडखोर अफगाणिस्तानातील त्यांच्या सूत्रधारांच्या संपर्कात होते. शफकत अली खान यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, 'पाकिस्तानात दहशतवादाला प्रोत्साहन देण्यात भारताचा सहभाग आहे. जाफर एक्सप्रेसवरील हल्ल्यातही दहशतवादी अफगाणिस्तानातील त्यांच्या हँडलर्स आणि मास्टरमाइंडच्या संपर्कात होते.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध बऱ्याच काळापासून तणावपूर्ण आहेत. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून पाकिस्तानमध्ये हल्ले करत आहे, असा आरोप पाकिस्तानने केला. काबूलने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

पाकिस्तानी सुरक्षा दलांनी फर एक्सप्रेसचे अपहरण करणाऱ्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या सर्व ३३ बंडखोरांना ठार मारल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी लष्कराने या ऑपरेशनचे कोणतेही फोटो किंवा व्हिडीओ जारी केलेले नाहीत.

बलुच बंडखोर संघटना बीएलएने पाकिस्तानी सैन्याचे दावे फेटाळून लावले. बीएलएचे प्रवक्ते जियांद बलोच म्हणाले, 'अनेक आघाड्यांवर अजूनही युद्ध सुरू आहे. पाकिस्तानी सैन्य ना युद्धभूमीवर जिंकू शकले, ना ते आपल्या ओलिस सैनिकांना वाचवू शकले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान