शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
5
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
6
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
7
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
8
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
9
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
10
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
11
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
12
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
13
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
14
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
15
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
16
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
17
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
18
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
19
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
20
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  

हंगेरी, पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थी अडकले; अन्नाची सोय नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 08:36 IST

हजारो विद्यार्थ्यांना संकटातही मायदेशी परतण्याची आस

नवी दिल्ली : युक्रेनमधील युद्धामुळे तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवर माेठे संकट आले आहे. नागरिकांची खाण्यापिण्याची वानवा झाली असून, पॅकबंद अन्नाच्या किमती २ ते ३ पटींनी वाढल्या आहेत. अनेकांना बिस्कीट, चिप्स आणि पाण्यावर गेले दाेन दिवस काढावे लागले आहेत, तर हंगेरीच्या सीमेवर पाेहाेचलेल्या विद्यार्थ्यांना अनेक तास ओलांडूनही सीमा पार करता आलेली नाही. उणे दोन अंश सेल्सिअस तापमानात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा धीर खचू लगाला आहे. मात्र, या परिस्थितीला धैर्याने ताेंड देत विद्यार्थी मायदेशी परतण्याची आस लावून बसले आहेत. इवानाे येथून १८ विद्यार्थी हंगेरीच्या सीमेवर भारतीय वेळेनुसार सकाळी सात वाजता पाेहाेचले. सुमारे ७०० किलाेमीटरचा प्रवास त्यांनी जीव मुठीत घेऊन केला. मात्र, त्या ठिकाणी वाहनांची लांब रांग लागली आहे. रिझवान नावाच्या एका विद्यार्थ्याने ट्विटरवर व्हिडिओ पाेस्ट करून व्यथा मांडली आहे. ताे म्हणाला, आमचे धैर्य खचू लागले आहे. सीमेवर एकही भारतीय अधिकारी नाही, काेणीही जबाबदारी घेत नाही. 

एखाद्या क्षेपणास्त्राने आम्हाला उडविले असते तर बरे झाले असते, असे ताे उद्वेगाने बाेलला. दूतावासाने दिलेल्या चेक पाॅइंटवरील हेल्पलाईन क्रमांकावर काेणाशीही संपर्क हाेत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

टर्नाेपील हे शहर रेड झाेनमध्ये आहे. रशियन विमाने या ठिकाणी बाॅम्ब हल्ले करीत आहे. शुभम नावाच्या विद्यार्थ्याने हा कटू अनुभव साेशल मीडियातून मांडला. त्याने सांगितले, की आम्हाला हाॅस्टेलच्या तळघरात ठेवले आहे. या ठिकाणी लाेक लपलेले आहेत, हे कळू नये म्हणून रात्री लाईट बंद करावी लागते.  खाण्यापिण्याच्या वस्तू दोन-तीन पटींनी महाग झाल्या आहेत. आम्ही चिप्स, बिस्कीट आणि पाण्यावर दाेन दिवस काढले.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया