शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

ठरवून केलेल्या षड्यंत्रामुळे भारतीय प्रसारमाध्यमे संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 03:13 IST

पत्रकार रवीशकुमार; रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान

मनिला : भारतीय प्रसारमाध्यमे संकटात असून हे अपघाताने घडलेले नाही, तर ठरवून केलेले षड्यंत्र आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम पत्रकार रवीशकुमार यांनी येथे केले.

एनडीटीव्ही इंडिया या वृत्तवाहिनीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक असलेले रवीशकुमार यांच्यासह म्यानमारचे को स्वे वीन, थायलंडच्या अंगखाना नीलापैजित, फिलिपाईन्सचे रेमुंडो पुजांते कायाब्याब, द. कोरियाचे किम जाँग की यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला. रवीशकुमार म्हणाले की, भारतीय प्रसारमाध्यमे संकटात का आहेत याचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. सर्वच लढाया जिंकण्यासाठीच केल्या जातात असे नाही. मनात नसतानाही लढा पुकारावा लागतो. युद्धभूमीवर कुणीतरी लढते हे इतरांच्या ध्यानी आणून देण्यासाठीही मैदानात उतरावे लागते. 

काहीजण सरकारची बाजू मांडण्यातच दंगरवीशकुमार म्हणाले की, ३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये अनेक निर्बंध लागू करण्यात आले. तिथे इंटरनेट सेवा अद्यापही बंद आहे. अशा वातावरणात काही प्रमुख वृत्तवाहिन्या फक्त सरकारची बाजू दाखविण्यातच समाधान मानताना दिसतात.