शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

तणावाची भारताने चिंता करू नये- चीन

By admin | Updated: May 13, 2014 04:43 IST

दक्षिण चीन समुद्रातील तणावाबाबत भारताने अधिक चिंता करण्याचे काहीही कारण नसल्याचे चीनने म्हटले आहे.चीनने भारताच्या चिंतेवर नाराजी व्यक्त केली आहे.

बीजिंग : दक्षिण चीन समुद्रातील तणावाबाबत भारताने अधिक चिंता करण्याचे काहीही कारण नसल्याचे चीनने म्हटले आहे. चीनने भारताच्या चिंतेवर नाराजी व्यक्त केली आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हे स्पष्टीकरण दिले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता हुआ चुनिइंग म्हणाले, ‘दक्षिण चीन समुद्रातील परिस्थितीबाबत मी यापूर्वीच माहिती दिलेली आहे. भारतीय लोकांनाही मी सांगू इच्छितो की, दक्षिण चीन समुद्रातील सध्याच्या परिस्थितीबाबत अधिक चिंता करू नये.’ चीन आणि व्हिएतनामच्या नौका दक्षिण चीन समुद्रात फसल्या आहेत. यामुळे या भागात तणावाची स्थिती उद्भवली असून, यावर भारताने गेल्या आठवड्यात चिंता व्यक्त केली होती. दरम्यान, चीनकडून वादग्रस्त बंदराच्या क्षेत्रात तेल उत्खननाचा प्रयत्न झाल्यामुळे तणावात वाढ झाली आहे. व्हिएतनाम आणि चीन यांच्याकडून या भागावर मालकी सांगितली जाते. भारताने या संपूर्ण घटनाक्रमावर चिंता व्यक्त केली होती. प्रादेशिक शांतता, स्थिरता, विकास आणि समृद्धी जगाच्या हिताचे आहे, असे नवी दिल्ली येथून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते. चीन आणि सार्क देशांनी दक्षिण चीन समुद्रात शांतता आणि स्थिरता यासाठी एक आदर्श आचारसंहितेची घोषणा केली आहे. संबंधित देश चीनबाबत त्याच दिशानिर्देशांचे पालन करतील, अशी अपेक्षा हुआ यांनी व्यक्त केली. (वृत्तसंस्था) गेल्या आठवड्यात दक्षिण चीन समुद्राच्या मुद्यावरून अमेरिका आणि जपानच्या प्रतिकियांवर चीन नाराज आहे. चीनने व्हिएतनामद्वारे चिन्हित आणि चीनद्वारा वादग्रस्त घोषित क्षेत्रात भारताच्या ओएनजीसी कंपनीकडून तेल उत्खनन प्रक्रियेत सहभागी होण्यावर आक्षेप घेतला होता. (वृत्तसंस्था)