शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

पेशावरमध्ये झालेल्या हल्ल्याला भारत जबाबदार - हाफिज सईद

By admin | Updated: December 17, 2014 21:39 IST

पाकिस्तानातील पेशावरमधील दहशतवादी हल्ल्याला भारत जबाबदार असल्याचा आरोप 'जमात उद दावा' चा प्रमुख हाफिज सईदने केला आहे.

ऑनलाइन लोकमत 
इस्लामाबाद, दि. १७ - पाकिस्तानातील पेशावरमधील दहशतवादी हल्ल्याला भारत जबाबदार असल्याचा आरोप 'जमात उद दावा' चा प्रमुख हाफिज सईदने केला आहे. 
पाकिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने समस्त भारतीयांचे मन सुन्न झाले असतानाच तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानातील बळी पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन मिनिटे स्तब्ध राहण्याची सूचना केलेली असतानाच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याने पुन्हा एकदा भारताविरूध्द गरळ ओकली आहे. या हल्ल्याला भारत जबाबदार असल्याचा आरोप करून सईद म्हणाला की, या हल्ल्याचा आपल्याला बदला घ्यायला पाहिजे. एका सभेत त्याने हा आरोप केला असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अश्रू सुध्दा खोटे असल्याचे सईद म्हणाला. पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी तेहरीक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने याआधीच घेतली आहे. या हल्ल्यात १३२ शाळकरी मुलांसह १४८ जणांचा मृत्यू झाला आहे.