शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

पेशावरमध्ये झालेल्या हल्ल्याला भारत जबाबदार - हाफिज सईद

By admin | Updated: December 17, 2014 21:39 IST

पाकिस्तानातील पेशावरमधील दहशतवादी हल्ल्याला भारत जबाबदार असल्याचा आरोप 'जमात उद दावा' चा प्रमुख हाफिज सईदने केला आहे.

ऑनलाइन लोकमत 
इस्लामाबाद, दि. १७ - पाकिस्तानातील पेशावरमधील दहशतवादी हल्ल्याला भारत जबाबदार असल्याचा आरोप 'जमात उद दावा' चा प्रमुख हाफिज सईदने केला आहे. 
पाकिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने समस्त भारतीयांचे मन सुन्न झाले असतानाच तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानातील बळी पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन मिनिटे स्तब्ध राहण्याची सूचना केलेली असतानाच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याने पुन्हा एकदा भारताविरूध्द गरळ ओकली आहे. या हल्ल्याला भारत जबाबदार असल्याचा आरोप करून सईद म्हणाला की, या हल्ल्याचा आपल्याला बदला घ्यायला पाहिजे. एका सभेत त्याने हा आरोप केला असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अश्रू सुध्दा खोटे असल्याचे सईद म्हणाला. पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी तेहरीक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने याआधीच घेतली आहे. या हल्ल्यात १३२ शाळकरी मुलांसह १४८ जणांचा मृत्यू झाला आहे.