शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

मोदींमुळेच भारत-पाक संबंध बिघडले - अझीझ

By admin | Updated: October 9, 2016 15:49 IST

मोदी यांच्या कार्यकाळात भारत आणि पाकीस्तान यांच्यामधील संबंध सुधारण्याची, सुरळीत होण्याची कोणतीही आशा उरलेली नाही असे

ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. ९ - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक बिघडवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा आरोप करून मोदी यांच्या कार्यकाळात भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील संबंध सुधारण्याची कोणतीही आशा उरलेली नाही, असे पाकिस्तानमधील परराष्ट्र धोरणविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांमधील व्यापारावर परिणाम होणार नसेल भारत पाकिस्तान सीमा सील करण्यात काहीच गैर नाही, असेही ते म्हणाले आहेत.भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाला पाकिस्तानच्या कुरापती कारणीभूत नाहीत; तर भारताचे वर्चस्ववादी धोरण कारणीभूत आहे, असा आरोप अझीझ यांनी केला. ते म्हणाले, दक्षिण आशियाचे नेतृत्व करण्याच्या सत्ताकांक्षेने भारत या क्षेत्रात मुजोरी करीत असून ती पाकिस्तान सहन करणार नाही. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र धोरणविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी एका स्थानिक प्रसारमाध्यमाला मुलाखत दिली. यामध्ये अझीझ यांनी भारत आणि नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.