शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
3
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
4
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
5
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
6
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
7
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
8
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
9
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
10
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
12
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
13
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
14
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
15
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
16
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
17
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
18
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
19
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन

भारत - पाकची 'दोस्ती' सीमा रेषेपर्यंतच

By admin | Updated: January 7, 2015 16:22 IST

दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने भारत- पाक दरम्यान असलेली दोस्ती बस सेवा बंद करण्याचा निर्णय पाकिस्तान पर्यटन विभागाने घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत
लाहोर,दि. ७ - दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने भारत- पाक दरम्यान असलेली दोस्ती बस सेवा वाघा सीमेपर्यंतच चालवण्याचा निर्णय  पाक सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील प्रवाशांना त्रास होणार असला तरी त्यांच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घेतल्याचे पाकच्या पर्यटन विभागाने म्हटले आहे. 
१६ मार्च १९९९ मध्ये भारत - पाकमधील संबंध सुधारण्यासाठी दिल्ली - लाहोर दरम्यान दोस्ती बस सुरु करण्यात आली होती. मात्र सध्या दोन्ही देशांमध्ये तणावाचे संबंध आहेत. यात भर म्हणजे पाकमध्ये दहशतवादी कारवायादेखील वाढल्या आहेत. पेशावर हल्ल्यानंतर पाक सरकारने सुरक्षा व्यवस्थेवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. लाहोर - दिल्ली दरम्यान धावणा-या बससेवेवर दहशतवादी हल्ल्याचे इशारे दिले जात आहे. यामुळे पाक सरकारने ही बस वाघा सीमेपर्यंतच चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पाकमधून दिल्लीला येणारी आणि दिल्लीहून पाकला जाणारी बस वाघा सीमेपर्यंतच धावेल.