शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
3
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
5
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
6
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
7
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
8
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
9
२७७ प्रवासांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
10
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी
11
फडणवीस, शिंदे, पवार, यांची पुस्तके कधी येणार?
12
सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला
13
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
14
अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 
15
२३ हजार ३३१ हेक्टरला वळवाचा बसला फटका, या पिकांचं मोठं नुकसान?
16
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
17
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
18
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
19
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
20
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त

भारत - पाकची 'दोस्ती' सीमा रेषेपर्यंतच

By admin | Updated: January 7, 2015 16:22 IST

दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने भारत- पाक दरम्यान असलेली दोस्ती बस सेवा बंद करण्याचा निर्णय पाकिस्तान पर्यटन विभागाने घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत
लाहोर,दि. ७ - दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने भारत- पाक दरम्यान असलेली दोस्ती बस सेवा वाघा सीमेपर्यंतच चालवण्याचा निर्णय  पाक सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील प्रवाशांना त्रास होणार असला तरी त्यांच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घेतल्याचे पाकच्या पर्यटन विभागाने म्हटले आहे. 
१६ मार्च १९९९ मध्ये भारत - पाकमधील संबंध सुधारण्यासाठी दिल्ली - लाहोर दरम्यान दोस्ती बस सुरु करण्यात आली होती. मात्र सध्या दोन्ही देशांमध्ये तणावाचे संबंध आहेत. यात भर म्हणजे पाकमध्ये दहशतवादी कारवायादेखील वाढल्या आहेत. पेशावर हल्ल्यानंतर पाक सरकारने सुरक्षा व्यवस्थेवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. लाहोर - दिल्ली दरम्यान धावणा-या बससेवेवर दहशतवादी हल्ल्याचे इशारे दिले जात आहे. यामुळे पाक सरकारने ही बस वाघा सीमेपर्यंतच चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पाकमधून दिल्लीला येणारी आणि दिल्लीहून पाकला जाणारी बस वाघा सीमेपर्यंतच धावेल.