शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
3
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
4
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
5
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
6
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
7
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
8
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
9
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
10
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
11
१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!
12
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
13
बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला... 
14
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
15
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
16
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
17
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
18
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
19
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
20
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...

भारत - पाकची 'दोस्ती' सीमा रेषेपर्यंतच

By admin | Updated: January 7, 2015 16:22 IST

दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने भारत- पाक दरम्यान असलेली दोस्ती बस सेवा बंद करण्याचा निर्णय पाकिस्तान पर्यटन विभागाने घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत
लाहोर,दि. ७ - दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने भारत- पाक दरम्यान असलेली दोस्ती बस सेवा वाघा सीमेपर्यंतच चालवण्याचा निर्णय  पाक सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील प्रवाशांना त्रास होणार असला तरी त्यांच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घेतल्याचे पाकच्या पर्यटन विभागाने म्हटले आहे. 
१६ मार्च १९९९ मध्ये भारत - पाकमधील संबंध सुधारण्यासाठी दिल्ली - लाहोर दरम्यान दोस्ती बस सुरु करण्यात आली होती. मात्र सध्या दोन्ही देशांमध्ये तणावाचे संबंध आहेत. यात भर म्हणजे पाकमध्ये दहशतवादी कारवायादेखील वाढल्या आहेत. पेशावर हल्ल्यानंतर पाक सरकारने सुरक्षा व्यवस्थेवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. लाहोर - दिल्ली दरम्यान धावणा-या बससेवेवर दहशतवादी हल्ल्याचे इशारे दिले जात आहे. यामुळे पाक सरकारने ही बस वाघा सीमेपर्यंतच चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पाकमधून दिल्लीला येणारी आणि दिल्लीहून पाकला जाणारी बस वाघा सीमेपर्यंतच धावेल.