शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

जगभरात माणसं पिंजऱ्यात, प्राणी रस्त्यांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 16:04 IST

माणसं घरांच्या पिंजऱ्यात आणि प्राणी कधी नव्हे ते रस्त्यावर निवांत फिरत आहेत. अगदी पक्षी रस्त्यावर उतरले आहेत. गायी, श्वान, रस्त्यावर निवांत झोपल्या आहेत.

ठळक मुद्देअनेकांना आता स्वत:चं अन्न शोधता येत नाही.

आपल्या देशात एरव्ही माणसांच्या जिवाची किंमत काय आहे? हजारोंनी जत्थ्थे निघालेत गावांकडे, त्यांचे हाल कोण विचारतं? गेल्या वर्षभरांत शेतकरी आत्महत्यांची संख्या काढा, तो आकडा अंगावर येईल. रस्ते अपघात?- त्यात दगावणारी माणसं, जखमी होणारी माणसं यांची संख्याही मोठी आहे.त्यामुळे कोरोनाच्या याकाळात त्या आकडेवारीकडेही लक्ष  द्यायला हवी. सगळा देश लॉकडाऊनमध्ये असताना आणि यंत्रणोवर आधीच कामाचा इतका ताण असताना पुरेशी आकडेवारी सध्या मिळणं शक्य नाही. मात्र तरीही एक अंदाज घेतला तर काय चित्रं दिसतं?ते चित्र असं म्हणतं की, दिवसाला भारतात सरासरी 41क् लोक रस्ते अपघातात दगावतात. जे जखमी होतात, त्यांची संख्या वेगळी. अगदी ढोबळ अंदाज लावायचा म्हटला तरी लॉकडाऊनमुळे रस्ते वाहतूक बंद असल्याने किमान 35क् लोकांचे जरी प्राण वाचतात असं ग्ृहित धरलं तरी 21 दिवसांत किती लोकांचे प्राण वाचले याचा अंदाज काढा.व्हॉट्सअॅपवर फिरणा:या विनोदासारखं नाही, ही वस्तुस्थिती आहे कारण जगभरात सर्वाधिक माणसं भारतातच रस्ते अपघातात दगावतात.दुसरा एक या काळाचा फायदा दाखवणारे काही फोटो सध्या व्हायरल आहेत. केरळमध्ये तर एक सांबर रस्ता  क्रॉस करत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. माणसं घरांच्या पिंज:यात आणि प्राणी कधी नव्हे ते रस्त्यावर निवांत फिरत आहेत. अगदी पक्षी रस्त्यावर उतरले आहेत. गायी, श्वान, रस्त्यावर निवांत झोपल्या आहेत.हे चित्र खरोखरच वेगळं आहे. 

या शहरांवर, इथल्या जगण्यावर प्राण्यांचाही तेवढाच हक्क आहे, हे तरी निदान यानिमित्तानं समोर आलं.अर्थात यासा:यात काही भली माणसंही आहेतच. रस्त्यावर राहणारे श्वान, फिरणा:या गायी यांना खायला कोण घालणार असं म्हणत अनेकांनी फेसबूक कॅम्पेन सुरु केल्या आहेत. ब:याच प्राणीमित्रंचं म्हणणं की मुख्यत: श्वानांना आयतं खायला घालून माणसांनीच त्यांच्या सवयी बिघडवल्या, अनेकांना आता स्वत:चं अन्न शोधता येत नाही.तर जरा आपल्या परिसरात, श्वानांना अन्न मिळेल असंही पहा!जरा शांत, स्थिर जगणं यानिमित्तानं माणसांच्या वाटय़ाला आलं आहे, ते टिकेल की पुन्हा रिव्हर्स गिअर टाकेल याचं उत्तर येणारा काळ देईलच!