शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
2
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
3
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
4
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
5
एक एक गोष्ट बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
6
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
7
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
8
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
9
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
10
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
11
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
12
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
13
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
14
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
15
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
16
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
17
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
18
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
19
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
20
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी

सलाम! भारतीय सैन्यानं 22 मुलांना 'चाइल्ड सोल्जर' होण्यापासून वाचवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 4:59 PM

भारताच्या सैनिकांनी काँगोमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आहे. भारताच्या जवानांनी 22 मुलांना 'चाइल्ड सोल्जर' होण्यापासून वाचवलं आहे.

नवी दिल्ली - भारताच्या सैनिकांनी काँगोमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आहे. भारताच्या जवानांनी 22 मुलांना 'चाइल्ड सोल्जर' होण्यापासून वाचवलं आहे. भारतीय सैनिकांची एक तुकडी सध्या युनायटेड नेशन ऑर्गनायजेशन मिशन अंतर्गत रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये आहे. 

काँगोच्या पूर्व भागातील न्याबिऑन्डो गावांमध्ये भारतीय सैन्यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली.  48 तासांच्या मोठ्या मोहिमेनंतर भारतीय सैन्याला 16 मुलं आणि सहा मुलींना वाचवण्यात यश आल्याचे काल भारतीय सैन्यातील एका अधिकाऱ्यानं सांगितलं.  16 सप्टेंबर रोजी गावांतील लोकांकडून लहान मुलांना काही शस्त्रधारी लोकांची एक तुकडी 'चाइल्ड सोल्जर' बनवत असल्याचे समजलं. त्यानंतर भारतीय सैन्यांनी त्यांच्या तावडीतून 22 जणांची सुटका केली. त्या लहान मुलांना भारतीय सैनिकांनी यूएनच्या चाइल्ड प्रोटेक्शन एजन्सीकडे सुपूर्द केलं.  तर लहान मुलांची सुटका केल्यानंतर त्याच दिवशी भारतीय सैन्याच्या दुसऱ्या एका तुकडीनं मिरकी भागातील 200 कुटुंबांना स्थलांतरीत होण्यापासून अडवलं. दोन स्थानिक विरोधी गटांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे ही कुटुंबं स्थलांतरीत होतं होती. त्या सर्वच लोकांमध्ये भयग्रस्थ वातावरणही निर्माण झालं होतं असं सैन्याच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. पुढे ते म्हणाले की, भारतीय सैन्यांनी त्या समुहाला तेथून बाहेर काढलं त्यामुळे तेथील स्थिती नियंत्रणात आली. 

जगभरात सध्या 2600 पेक्षा आधिक भारतीय सैनिक युनायटेड नेशन ऑर्गनायजेशन मिशन अंतर्गत कार्यरत आहेत. सर्वात मोठा आणि अवडघड संयुक्त राष्ट्राच्या शांतता मिशनसाठी हे काम करतात. मध्य आफ्रिकातील राष्टांमध्ये सर्वाधिक भारतीय सैनिक तैनात आहेत. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान