शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
4
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
5
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
6
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
7
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
8
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
9
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
10
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
11
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
12
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
13
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
14
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
15
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
16
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
17
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
18
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
19
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
20
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस

घातक रोगाचे निदान करणारी तंत्रप्रणाली

By admin | Updated: October 30, 2014 00:28 IST

वेळीच निदान झाल्यास प्राणघातक रोग किंवा आजारावर उपचार करून आयुष्य वाढविता येऊ शकते. रोग किंवा आजार बळावण्याधीच त्याला पायबंद कसा घालता येईल,

सॅनफ्रान्सिको : वेळीच निदान झाल्यास प्राणघातक रोग किंवा आजारावर उपचार करून आयुष्य वाढविता येऊ शकते. रोग किंवा आजार बळावण्याधीच त्याला पायबंद कसा घालता येईल, या दिशेने जगभरातील अनेक संस्था संशोधन करीत आहेत. ‘गुगल’ही अशा पद्धतीने कर्करोग आणि हृदयविकार (कॅन्सर, हार्टअटॅक) यासारख्या जीवघेण्या आजाराचे वेळीच निदान करणारी तंत्रप्रणाली विकसित करीत आहे. गुगलच्या एक्स लॅबमध्ये आयुर्विज्ञान संशोधक पथक या प्रकल्पावर काम करीत आहे. 
 रासायनिक घटकयुक्त गोळी आणि मनगटी संवेदक यंत्रयुक्त अशीही वैद्यकीय निदान तंत्रप्रणाली आहे. या रोगनिदान तंत्रप्रणालीतहत मानवी शरीरातील कॅन्सर, हृदयविकारासह अन्य प्राणघातक रोगाची लक्षणो वेळीच शोधून संबंधितावर तातडीने उपचार करणो शक्य होईल.
डॉ. अॅन्ड्रय़ू कोनार्ड यांच्या मार्गदर्शनाखाली ही रोगनिदान तंत्रप्रणाली विकसित केली जात आहे. डॉ. कोनार्ड यांनी एचआयव्ही टेस्ट चीप विकसित केली असून तिचा आता सर्वत्र वापर केला जात आहे. वैद्यकीय उपचारात सक्रिय आणि प्रतिबंधात्मक उपचार असा बदल करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे डॉ. कोनार्ड यांनी सांगितले. नॅनोपार्टिकल्समुळे मानवी शरीरातील रेणू आणि पेशीस्तरावरील माहिती अवगत होते. रासायनिक घटकयुक्त गोळीसोबत एक संवेदी यंत्रच्या माध्यमातून अशा रोगांची लक्षणो आढळून आल्यास मनगटावरील संवेदक यंत्रवर त्याची नोंद होते. परिणामी लक्षणानुसार रोगनिदान करणो शक्य होईल. तथापि, हा प्रयोग अद्याप प्राथमिक स्तरावर असल्याचे गुगलने स्पष्ट केले. दोन वर्षापूर्वी गुगलचे सॉफ्टवेअर इंजिनिअर टॉम स्टेन्स यांना कारची धडक बसली होती. तातडीने त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. तातडीने आवश्यक चाचण्या करण्यात आल्या असता अंतर्गत रक्तस्त्रव झाला की काय? यासाठी तपासणी केली असताना त्यांच्या मूत्रपिंडात गाठ असल्याचे आढळून आले. त्यानंतर शस्त्रक्रिया करून ही गाठ काढून टाकण्यात आल्याने टॉम आज कॅन्सरमुक्त आहे. त्याच्यापासून ‘गुगल’ला या रोगनिदान तंत्रप्रणाली विकसित करण्याची प्रेरणा मिळाली. टॉम गुगलच्या एक्स लाईफ सायन्स टीमचा सदस्य आहे.(वृत्तसंस्था)
 
4गोळीच्या माध्यमातून रक्तप्रवाहात नॅनोपार्टिकल मिसळल्यानंतर शरीरातील रोगांची लक्षणो टिपली जातील आणि त्याची माहिती मनगटी घडय़ाळ्य़ासारख्या संवेदक यंत्रर्पयत पोहोचती होतील. त्यामुळे डॉक्टरांना वेळेआधीच योग्य ते वैद्यकीय उपचार करून संबंधित व्यक्तीचे रोगापासून संरक्षण करणो शक्य होईल.