शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
5
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
6
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
7
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
8
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
9
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
10
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
11
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
12
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
13
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
14
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
15
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
17
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
18
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
19
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
20
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...

भारत-नेपाळचा सहकार्य वाढविण्यावर भर

By admin | Updated: July 26, 2014 23:34 IST

23 वर्षाच्या खंडानंतर शनिवारी झालेल्या आपल्या संयुक्त आयोगाच्या बैठकीत भारत व नेपाळ यांनी द्विपक्षीय संबंधांना नव्या उंचीवर नेण्यावर भर दिला.

काठमांडू : 23 वर्षाच्या खंडानंतर शनिवारी झालेल्या आपल्या संयुक्त आयोगाच्या बैठकीत भारत व नेपाळ यांनी द्विपक्षीय संबंधांना नव्या उंचीवर नेण्यावर भर दिला. यात दोन्ही देशांनी संरक्षण, सुरक्षा, व्यापार व गुंतवणूक, जलसंसाधन आणि सीमा आदी मुद्यांबाबतच्या सहकार्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला. 
संयुक्त आयोगाच्या बैठकीचे सह-अध्यक्षत्व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि त्यांचे नेपाळी समपदस्थ महेंद्र बहादूर पांडे यांनी भूषविले. या बैठकीदरम्यान नवनव्या क्षेत्रंत सहकार्य वाढवून परस्पर संबंधांना नवी झळाळी देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. यासाठी नामवंत व्यक्तीचा एक गट स्थापन करण्यावरही यावेळी सहमती झाली.
बैठकीत मुख्यत: संरक्षण आणि सुरक्षिततेशी संबंधित मुद्यांवर भर देण्यात आला. दोन्ही देशांच्या सुरक्षेचा मुद्दा हा परस्परांशी निगडित असल्याची भावना उभय बाजूंनी व्यक्त केली. परराष्ट्र सचिव सुजाता सिंह तथा अन्य अनेक मंत्रलयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. 
संयुक्त आयोगाच्या बैठकीपूर्वी स्वराज यांनी नेपाळचे परराष्ट्रमंत्री पांडे यांच्याशी स्वतंत्रपणो बातचीत केली. परराष्ट्रमंत्री स्वराज या शुक्रवारपासून  तीन दिवसीय नेपाळ दौ:यावर आहेत. भारतातील नव्या सरकारच्या प्राधान्य यादीत नेपाळ अग्रणी असल्याचे स्वराज यांनी दौ:याच्या पहिल्याच दिवशी स्पष्ट केले.
पाच विविध गटांमध्ये संयुक्त आयोगाची बैठक पार पडली. यात राजनैतिक, सुरक्षा आणि सीमा यांच्याशी संबंधित एक गट, आर्थिक सहकार्य आणि पायाभूत सुविधांबाबत वेगळा गट, व्यापार आणि दळणवळण, ऊर्जा व जलसंसाधन, संस्कृती, शिक्षा आणि माध्यम क्षेत्रवरही स्वतंत्रपणो चर्चा झाली. राजनैतिक, सुरक्षा आणि सीमा या मुद्यावरील बैठकीचे नेतृत्व सुषमा स्वराज यांनी केले. 
(वृत्तसंस्था)
 
4पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 ऑगस्ट रोजी नेपाळच्या दौ:यावर जाणार असून नेपाळचा हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. या दौ:यात ते नेपाळी संसदेत भाषण करणार आहेत, तसेच पाचव्या शतकातील श्री पशुपतीनाथ मंदिराला भेट देऊन 4 ऑगस्टला ते पूजाही करणार आहेत. 
41997 मध्ये इंद्रकुमार गुजराल यांच्यानंतर नेपाळला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील.