शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी

By admin | Updated: October 4, 2015 23:31 IST

आपला देशच दहशतवादाचा बळी ठरला असून, पाकिस्तानातील दहशतवादाला भारताची चिथावणी असल्याचा आरोप देशाचे पंतप्रधान नवाज शरीफ संयुक्त राष्ट्रात करीत असताना जवळपास

वॉशिंग्टन : आपला देशच दहशतवादाचा बळी ठरला असून, पाकिस्तानातील दहशतवादाला भारताची चिथावणी असल्याचा आरोप देशाचे पंतप्रधान नवाज शरीफ संयुक्त राष्ट्रात करीत असताना जवळपास त्याचवेळी दहशतवाद्यांशी कथित संबंध असलेल्या दोन कॅनेडियन नागरिकांची कॅनडाने पाकिस्तानात हकालपट्टी केल्याची घटना उघडकीस आली आहे.आपल्या देशाला या पाकिस्तानी नागरिकांकडून मोठा धोका निर्माण झाल्याचा ठपका ठेवून कॅनेडियन सरकारने या दोघांना विमानात बसवून पाकिस्तानला धाडल्याचे कॅनडातील एका दैनिकाने म्हटले आहे.पाकिस्तानी नागरिकांची कॅनडातून झालेली ही हकालपट्टी असाधारण नाही. कारण जवळपास याच काळात जगाच्या विविध भागांतून पाकिस्तानी नागरिकांवर अशी कारवाई करण्यात आली. या प्रकरणात हकालपट्टी झालेले पाकिस्तानी नागरिक कायमस्वरूपी कॅनडात राहत होते, हे विशेष. या दोघांना येथे वास्तव्यासाठी देण्यात आलेला व्हिसा रद्द करून त्यांना अक्षरश: इस्लामाबादला जाणाऱ्या विमानात कोंबण्यात आले, असे कॅनडाच्या ‘नॅशनल पोस्ट’ या दैनिकाने म्हटले आहे.कॅनडातील स्टिफन हार्पर सरकारने दहशतवादाशी संबंधित एक वादग्रस्त कायदा संमत केला होता. त्या कायद्यानुसार प्रथमच अशी कारवाई करण्यात आली आहे.जहांजजेब मलिक आणि मोहंमद अकिक अन्सारी, अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही पाकिस्तानात जन्मलेले असून, प्रदीर्घ काळापासून त्यांचे येथे वास्तव्य होते.पाकिस्तान हे दहशतवाद्यांसाठी अड्डा बनत आहे, हे जगाला माहीत आहे. तेथील दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवाया, त्या देशाची ढासळती प्रतिमा यामुळे पाकिस्तानातील अनेक नागरिक अमेरिका आणि कॅनडात वास्तव्यास आले आहेत; पण पाकिस्तानचे धोरण सरकार नव्हे, तर लष्कर ठरवीत असल्याने त्यांची प्रतिमा आणखी बिघडत आहे. (वृत्तसंस्था)