शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

भूकंपाने कहर! १५० जणांचा मृत्यू, ७०० हून अधिक जखमी; ८ सेकंदात म्यानमारसह ५ देश हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 00:17 IST

२८ मार्च रोजी ८ सेकंद भूकंप झाला, यामुळे जगातील ५ देश हादरले.

आज म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंपाच्या धक्क्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. म्यानमारमध्ये सकाळी ११:३० वाजता ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला, यामध्ये आतापर्यंत १४४ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू म्यानमारमधील मंडाले शहरात होते, पण या भूकंपाचे धक्के भारत, थायलंड, बांगलादेश आणि चीनमध्येही जाणवले. 

भूकंपामुळे म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान  झाले आहे आणि अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणाने भूकंपातील मृतांचा आकडा १० हजारांपेक्षा जास्त असू शकतो ही भीती व्यक्त केली आहे. 

म्यानमारमध्ये इतके भूकंप का होतात? 

म्यानमारमध्ये भूकंपाचे प्रमाण जास्त आहे. म्यानमारमध्ये दरमहा ८ भूकंप होतात. याचे कारण म्हणजे म्यानमारपासून रिंग ऑफ फायरपर्यंतचे अंतर जास्त नाही, तिथे जगातील ८१ टक्के भूकंप होतात. याशिवाय, म्यानमार हे भारतीय प्लेट्स आणि सुंडा प्लेट्सच्या मध्ये स्थित आहे, यामुळे तेव्हा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात तेव्हा म्यानमारमध्ये भूकंप होत राहतात आणि या फॉल्टला SAGAING फॉल्ट म्हणतात.जर दिल्ली, मुंबई, बेंगळुरू किंवा चेन्नई सारख्या भारतीय शहरांना रिश्टर स्केलवर ७.७ तीव्रतेचा भूकंप आला तर या शहरांचे काय होईल? वेगवेगळ्या अहवालांमध्ये असे म्हटले आहे की ही शहरे इतक्या शक्तिशाली भूकंपाचा सामना करू शकणार नाहीत आणि येथील ७० ते ८० टक्के इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतात. येथे दाट लोकवस्ती आहे आणि येथील ४५ टक्के इमारती नकाशे आणि परवानगीशिवाय बांधल्या गेल्या आहेत आणि त्या बांधणारे कंत्राटदार सक्षम नाहीत आणि त्यांच्याकडे परवानाही नाही, ही पण एक समस्या आहे.

टॅग्स :Earthquakeभूकंप