शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

चेन्नईतील संकट हवामान बदलामुळे

By admin | Updated: December 3, 2015 03:16 IST

जलवायू परिवर्तनावरील जागतिक परिषदेला उपस्थित असलेल्या भारतीय पर्यावरण तज्ज्ञांनी चेन्नईमध्ये कोसळलेला अभूतपूर्व पाऊस हा जगाच्या वाढलेल्या

ली बर्गेट (पॅरिस) : जलवायू परिवर्तनावरील जागतिक परिषदेला उपस्थित असलेल्या भारतीय पर्यावरण तज्ज्ञांनी चेन्नईमध्ये कोसळलेला अभूतपूर्व पाऊस हा जगाच्या वाढलेल्या तापमानाचा (क्लायमेट चेंज) परिणाम असल्याचे म्हटले आहे.हवामान बदलाचा पूर्ण फटका आम्ही आता अनुभवत आहोत. चेन्नईमध्ये पडलेला पाऊस हा पृथ्वी अतिशय उष्ण झाल्याचा परिणाम असल्याचे चंद्रभूषण यांनी म्हटले. चंद्रभूषण हे दिल्लीतील सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटचे उपमहासंचालक आहेत. जगाचे सरासरी तापमान १ अंशापेक्षा कमीने वाढले आहे. ते दोन अंशाने वाढल्यावर काय होईल याचा विचार करा, असे ते म्हणाले. झालेला पाऊस हा हवामान बदलाचाच परिणाम आहे हे आम्ही १०० टक्के खात्रीने सांगू शकत नाही, असे अ‍ॅक्शन एड इंडियाचे हरजित सिंग म्हणाले. (वृत्तसंस्था)