शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

मदत पथकांना माघारी बोलवा!

By admin | Updated: May 5, 2015 02:27 IST

२५ एप्रिलला झालेल्या भूकंपाने संपूर्ण नेपाळ कोलमडून पडला आहे. गेल्या ९ दिवसांपासून ३४ देशांच्या टीम्स आणि तब्बल १२९ स्निफर डॉग्ज येथे कार्यरत आहेत. या सगळ्या टीम्सला त्या

काठमांडू : २५ एप्रिलला झालेल्या भूकंपाने संपूर्ण नेपाळ कोलमडून पडला आहे. गेल्या ९ दिवसांपासून ३४ देशांच्या टीम्स आणि तब्बल १२९ स्निफर डॉग्ज येथे कार्यरत आहेत. या सगळ्या टीम्सला त्या त्या देशांनी माघारी बोलावून घ्यावे, असे आवाहन नेपाळ सरकारने केले आहे. भूकंपानंतर अवघ्या तीन तासांंत नेपाळमध्ये सक्रिय झालेले भारतीय पथक एनडीआरएफ देखील भारतात परतणार आहे. शिल्लक राहिलेले ढिगारे उपसण्याचे काम नेपाळी यंत्रणा आता करू शकेल, असे नेपाळने स्पष्ट केले आहे.तथापि, पुनर्वसनाचे महाप्रचंड काम नेपाळला हाती घ्यावे लागणार आहे. या कामासाठी जगाने शक्य ती सर्व मदत करावी, असे नेपाळ सरकारने म्हटले आहे. एनडीआरएफची टीम भारतात परत येणार असली तरी भारतीय सैन्याची अभियांत्रिकी टीम नेपाळमध्ये येणार आहे. या टीमच्या माध्यमातून कायमस्वरूपी पुनर्वसनाचे ठोस काम हाती घेण्यात येणार आहे. नेपाळच्या गृह विभागाचे प्रवक्ते लक्ष्मीप्रसाद धाकल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ३४ देशांच्या टीम्स नेपाळमध्ये कार्यरत आहेत. त्यात भारताचे ९६२, चीनचे ३७०, पाकिस्तानचे ८७, श्रीलंकेचे १४०, तुर्कीचे ७९ यांच्यासह विविध देशांचा यात समावेश आहे.