शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

वय ११ वर्षे वजन १९० किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2017 00:27 IST

या मुलाचे वय आहे ११ वर्षे. वजन १९० किलो.

या मुलाचे वय आहे ११ वर्षे. वजन १९० किलो. इंडोनेशियातील आर्य नावाचा हा मुलगा सद्या चर्चेचा विषय असला, तरी घरच्यांसाठी काळजीचा विषय बनला आहे. दिवसभरात याला पाच वेळेस भोजन, यात भात, मासे आणि भाज्या यांचा समावेश आहे. कुटुंबाचे म्हणणे आहे की, जन्मत: तो सामान्य मुलासारखाच होता, परंतु दोन वर्षांनंतर त्याचे वजन खूपच वाढले. त्यामुळे आता त्याचे शाळेत जाणेही बंद झाले आहे. त्याला चालतानाही खूप त्रास होतो. त्याचा आहार आता कमी करण्यात आला आहे. कारण जास्तीचा आहार त्याच्या शरीरासाठी घातक ठरू शकतो. त्याची आई रोकाया म्हणतात की, मुलाचे वजन खूपच वाढत आहे. त्याच्या आरोग्याची मला खूप काळजी वाटते. आहार कमी केल्याने काही फरक पडतो का, ते आता पाहायचे आहे. त्याला नेहमीच खूप थकवा येतो. श्वास घेण्यासही त्रास होत आहे.