शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

खारीने केले ८२ हजार लीटर दुधाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 04:50 IST

बर्नाबी : एका खारीमुळे ८ आॅगस्ट रोजी खवा बनविणाºया कारखान्यातील तब्बल ८२ हजार लीटर नासले. ८२ हजार लीटर वाहून गेले असते, तर कारखान्याला तसे काही फार वाईट वाटले नसते, पण दूध नासले, ते वीज पुरवठा बंद पडल्यामुळे, याचे वाईट वाटते.एका हायड्रो खांबाला आग लागल्यानंतर स्कार्डिल्लो चीझ कारखान्यात सकाळी नऊनंतर लगेचच ...

बर्नाबी : एका खारीमुळे ८ आॅगस्ट रोजी खवा बनविणाºया कारखान्यातील तब्बल ८२ हजार लीटर नासले. ८२ हजार लीटर वाहून गेले असते, तर कारखान्याला तसे काही फार वाईट वाटले नसते, पण दूध नासले, ते वीज पुरवठा बंद पडल्यामुळे, याचे वाईट वाटते.एका हायड्रो खांबाला आग लागल्यानंतर स्कार्डिल्लो चीझ कारखान्यात सकाळी नऊनंतर लगेचच तातडीची सेवा देणाºया तुकडीला बोलावण्यात आले. ही आग लागली ती खारीने एक उपकरण कुरतडल्याने उडालेल्या ठिणग्यांनी.या आगीमुळे बर्नाबीतील १५० रहिवाशांचा वीज पुरवठा बंद पडला पण सगळ््या जास्त हानी झाली ती चीझ फॅक्ट्रीची कारण त्यांचा मुख्य वीज पुरवठाच बाधीत झाला. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी १२ तास खर्च झाले व या दरम्यान ८२ हजार लिटर दूध नासले. हे दूध प्रचंड मोठ्या भांड्यात खवा बनवण्यासाठी ठेवले होते, असे कारख्यान्याच्या प्रशासक कॅथी स्कारडिल्लो म्हणाल्या.सुदैवाने खव्याचे नुकसान झाले नाही कारण स्कार्डिल्लोने लगेचच जनरेटर्स भाड्याने आणून ते सयंत्र थंड ठेवले. जे दूध नासले त्याची विल्हेवाट लावण्यासाठी व स्वच्छतेसाठी कारखान्याला आठवडा लागणार आहे. या सगळ््या नुकसानीला व गोंधळाला जबाबदार असलेली खार मात्र कोणालाही सापडलेली नाही.