शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

८ कोटी लोक उपाशी, तरीही अन्नाची नासाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 11:45 IST

अहवाल २०३० पर्यंत अन्न नासाडी निम्मी करण्यासाठी देशांच्या प्रगतीचा मागोवा घेतो.

नैरोबी (केनिया) : २०२२ मध्ये जागतिक स्तरावर उत्पादित झालेल्या अन्नापैकी सुमारे १.०५ अब्ज (१८ टक्के) मेट्रिक टन जगाने वाया घालवले, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका नवीन अहवालात म्हटले आहे.

अहवाल २०३० पर्यंत अन्न नासाडी निम्मी करण्यासाठी देशांच्या प्रगतीचा मागोवा घेतो. अहवाल देणाऱ्या देशांची संख्या २०२१ मधील पहिल्या अहवालापेक्षा जवळपास दुप्पट झाली आहे. २०२१ च्या अहवालात असा अंदाज आहे की, २०१९ मध्ये जागतिक स्तरावर उत्पादित झालेल्या अन्नांपैकी १७ टक्के किंवा ९३१ दशलक्ष मेट्रिक टन (१.०३ अब्ज टन) वाया गेले; परंतु अनेक देशांकडे पुरेसा डेटा नसल्यामुळे लेखकांनी थेट तुलना न करण्याचा इशारा दिला.

जगभरात अनेक ठिकाणी अन्नसंकटसंशोधक क्लेमेंटाईन ओकॉनर म्हणाले, अन्न नासाडी निर्देशांक सर्व काही सांगत नाही. परंतु, सहकार्य आणि पद्धतशीर कृतीद्वारे ही समस्या  हाताळली जाऊ शकते. हा अहवाल अशावेळी आला आहे, जेव्हा जगभरातील ७ कोटी ८३ लाख लोकांना दीर्घकाळ उपासमारीचा आणि अनेक ठिकाणी अन्न संकटाचा सामना करावा लागतो. अहवालात म्हटले आहे की, केनियामध्ये अन्नाचा अपव्यय ही चिंताजनक बाब आहे. दरवर्षी अंदाजे ४.४५ दशलक्ष टन अन्न वाया जाते. 

टॅग्स :foodअन्न