शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

नेपाळचे विमान कोसळून ६८ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 05:47 IST

नुकत्याच उद्घाटन झालेल्या विमानतळाजवळ दुर्घटना

काठमांडू : पाच भारतीयांसह ७२ प्रवासी असलेले नेपाळी प्रवासी विमान रविवारी पोखरा विमानतळावर उतरत असताना दरीत कोसळून ६८ जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे पोखरा विमानतळाचे १५ दिवसांपूर्वीच १ जानेवारीला उद्घाटन झाले होते.

यती एअरलाइन्सच्या एएन-एएनसी एटीआर ७२ विमानाने सकाळी १० वाजून ३३ मिनिटांनी काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. अकराच्या सुमारास पोखरा विमानतळावर उतरत असताना जुन्या व नवीन विमानतळाच्या दरम्यान सेती नदीच्या काठावर दरीत कोसळले. १० परदेशी प्रवाशांसह विमानात ६८ प्रवासी आणि चार विमान कर्मचारी होते. रात्री उशिरापर्यंत विमानाच्या ढिगाऱ्याखालून ६८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

> लॅडिंगसाठी विमानतळाच्या दिशेने येत असलेले विमान काही सेकंद आधी अचानक एका बाजूला झुकल्यासारखे दिसते. हे नेमके कशामुळे घडले याचा तपास सुरु आहे.

> कोसळण्यापूर्वी विमान एका बाजूला आणखी झुकले आहे. यावेळीच विमानात आगही लागल्याची शक्यता आहे.

> क्षणार्धात विमान एका बाजूला आणखी झुकले. ते जवळच्या टेकडीला धडकले असावे, असे यंत्रणांकडून सांगण्यात आले.

पाचही मृत उत्तर प्रदेशचे

पाचही भारतीय उत्तर प्रदेशचे आहेत. सोनू जैस्वाल, अभिषेक कुशवाह, अनिल कुमार राजभर आणि बिशाल शर्मा या चौघांच्या मृत्यूची पुष्टी झाली. पाचव्या व्यक्तीचे नाव संजय जयस्वाल असे आहे.

३० वर्षांत २७ अपघात

- नेपाळमध्ये गेल्या ३० वर्षांमध्ये २७ प्राणघातक विमान अपघात झाले. १९९२ मध्ये दोन मोठे विमान अपघात झाले होते.

- जुलै महिन्यात थाई एअरलाईन्सच्या विमानाला झालेल्या अपघातात ११३ जणांचा मृत्यू झाला तर सप्टेंबरमध्ये पाकिस्तान एअरलाईन्सचे विमान कोसळून त्यात सर्व १६७ जणांचा मृत्यू झाला होता.

- अपघातस्थळी गर्दी जमल्याने रविवारी बचाव कार्यात अडथळे आले.

टॅग्स :Nepalनेपाळ