शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

भारताची नजर बाद फेरीवर; आज कॅनडाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 04:13 IST

शानदार सुरुवातीनंतर यजमान भारतीय संघ अखेरच्या साखळी सामन्यात शनिवारी कॅनडाला नमवून विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक देण्याच्या इराद्याने उतरणार आहे.

भुवनेश्वर : शनदार सुरुवातीनंतर यजमान भारतीय संघ अखेरच्या साखळी सामन्यात शनिवारी कॅनडाला नमवून विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक देण्याच्या इराद्याने उतरणार आहे.जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या भारताने क गटात चार गुणांसह अव्वल स्थान घेतले. आॅलिम्पिक रौप्य विजेत्या बेल्जियमचेही चार गुण असून भारत मात्र उत्कृष्ट गोलसरासरीच्या बळावर पुढे आहे. कॅनडा अािण द. आफ्रिका यांचा प्रत्येकी एक गुण असल्याने गोलसरासरीच्या आधारे कॅनडा तिसऱ्या स्थानी आहे. भारताने पहिल्या सामन्यात द. आफ्रिकेला ५-० ने हरविल्यानंतर दुसºया सामन्यात बेल्जियमला २-२ असे रोखले. कॅनडाला बेल्जियमने २-१ ने हरविले, तर कॅनडा- द. आफ्रिका लढत १-१ अशी बरोबरीत सुटली. गटात सर्वच संघांसाठी दारे उघडी असल्याने कुठलीही शिथिलता न बाळगता थेट विजयासह उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचे भारताचे प्रयत्न असतील. गुरुवारी जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानी असलेल्या फ्रान्सने आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाला अ गटात धूळ चारली. हॉकीत काहीही शक्य असल्याचे त्यांच्या विजयावरून सिद्ध झाले. (वृत्तसंस्था)