शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

भारताचा आॅस्ट्रेलियाकडून २-४ असा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 02:15 IST

पहिल्या तीन क्वार्टरमध्ये केलेल्या खराब खेळामुळे भारताला मंगळवारी येथे आॅस्ट्रेलियाकडून २-४ असा पराभव पत्करावा लागला. या निराशाजनक कामगिरीसह भारत २७ व्या सुलतान अजलन शाह कप हॉकीच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. भारता तिस-या क्वार्टरपर्यंत ०-४ असा पिछाडीवर होता.

इपोह -  पहिल्या तीन क्वार्टरमध्ये केलेल्या खराब खेळामुळे भारताला मंगळवारी येथे आॅस्ट्रेलियाकडून २-४ असा पराभव पत्करावा लागला. या निराशाजनक कामगिरीसह भारत २७ व्या सुलतान अजलन शाह कप हॉकीच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.भारता तिस-या क्वार्टरपर्यंत ०-४ असा पिछाडीवर होता. मात्र रमणदीप सिंह (५२ मिनिट आणि ५३ मिनिट) याने चौथ्या क्वार्टरमध्ये दोन गोलचे अंतर कमी केले. आॅस्ट्रेलियाकडून मार्क नोल्स (२८ मिनिट), एरेन जालेवस्की (३५), डॅनियर बिले (३८) आणि ब्लॅक गोवर्स (४०) यांनी गोल केले.संघातील वरिष्ठ आणि प्रमुख खेळाडूंना विश्रांती देणाºया भारतीय संघाचा हा स्पर्धेतील दुसरा पराभव आहे. सलामीच्या सामन्यात भारताला अर्जेंटिनाकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला होता. तर इंग्लंडसोबत १ -१ अशी बरोबरी केली होती.आॅस्टेÑलियाविरुद्धचा सामना भारतासाठी करा अथवा मरा असा होता. मात्र आॅस्ट्रेलियासमोर भारतीय संघाने लोटांगण घातले.पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने चेंडूवर अधिक निंयत्रण राखले. संघाला गोल करण्याच्या तीन संधी मिळाल्या मात्र त्याचा फायदा घेता आला नाही. दुसºया क्वार्टरमध्ये भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला युवा ड्रॅग फ्लिकर वरुण कुमारचा शॉट क्रॉसबारला लागला.आॅस्ट्रेलियाच्या स्ट्रायकरनी दुसºया क्वार्टरमध्ये काही चुका केल्या मात्र तिसºया क्वार्टरमध्ये त्यांनी एकही चुक केली नाही. क्रेगच्या पासवर जालेवस्कीने संघासाठी दुसरा गोल केला. त्यानंतर आॅस्ट्रेलियाने भारताला दबावात ठेवले.भारताने अखेरच्या क्वार्टरमध्ये दोन गोल केले. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. भारताने अखेरच्या क्षणी मिळालेला पेनल्टी कॉर्नर देखील वाया घालवला.भारताचा चौथा सामना बुधवारी यजमान मलेशियासोबत होणार आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :HockeyहॉकीSportsक्रीडा