शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
4
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
5
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
6
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
7
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
8
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
9
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
10
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
11
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
12
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
13
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
14
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
15
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
16
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
17
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
18
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
19
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
20
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक

भारताचा आॅस्ट्रेलियाकडून २-४ असा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 02:15 IST

पहिल्या तीन क्वार्टरमध्ये केलेल्या खराब खेळामुळे भारताला मंगळवारी येथे आॅस्ट्रेलियाकडून २-४ असा पराभव पत्करावा लागला. या निराशाजनक कामगिरीसह भारत २७ व्या सुलतान अजलन शाह कप हॉकीच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. भारता तिस-या क्वार्टरपर्यंत ०-४ असा पिछाडीवर होता.

इपोह -  पहिल्या तीन क्वार्टरमध्ये केलेल्या खराब खेळामुळे भारताला मंगळवारी येथे आॅस्ट्रेलियाकडून २-४ असा पराभव पत्करावा लागला. या निराशाजनक कामगिरीसह भारत २७ व्या सुलतान अजलन शाह कप हॉकीच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.भारता तिस-या क्वार्टरपर्यंत ०-४ असा पिछाडीवर होता. मात्र रमणदीप सिंह (५२ मिनिट आणि ५३ मिनिट) याने चौथ्या क्वार्टरमध्ये दोन गोलचे अंतर कमी केले. आॅस्ट्रेलियाकडून मार्क नोल्स (२८ मिनिट), एरेन जालेवस्की (३५), डॅनियर बिले (३८) आणि ब्लॅक गोवर्स (४०) यांनी गोल केले.संघातील वरिष्ठ आणि प्रमुख खेळाडूंना विश्रांती देणाºया भारतीय संघाचा हा स्पर्धेतील दुसरा पराभव आहे. सलामीच्या सामन्यात भारताला अर्जेंटिनाकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला होता. तर इंग्लंडसोबत १ -१ अशी बरोबरी केली होती.आॅस्टेÑलियाविरुद्धचा सामना भारतासाठी करा अथवा मरा असा होता. मात्र आॅस्ट्रेलियासमोर भारतीय संघाने लोटांगण घातले.पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने चेंडूवर अधिक निंयत्रण राखले. संघाला गोल करण्याच्या तीन संधी मिळाल्या मात्र त्याचा फायदा घेता आला नाही. दुसºया क्वार्टरमध्ये भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला युवा ड्रॅग फ्लिकर वरुण कुमारचा शॉट क्रॉसबारला लागला.आॅस्ट्रेलियाच्या स्ट्रायकरनी दुसºया क्वार्टरमध्ये काही चुका केल्या मात्र तिसºया क्वार्टरमध्ये त्यांनी एकही चुक केली नाही. क्रेगच्या पासवर जालेवस्कीने संघासाठी दुसरा गोल केला. त्यानंतर आॅस्ट्रेलियाने भारताला दबावात ठेवले.भारताने अखेरच्या क्वार्टरमध्ये दोन गोल केले. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. भारताने अखेरच्या क्षणी मिळालेला पेनल्टी कॉर्नर देखील वाया घालवला.भारताचा चौथा सामना बुधवारी यजमान मलेशियासोबत होणार आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :HockeyहॉकीSportsक्रीडा