शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

मार्च एण्डपर्यंत जि.प.ची कामे पूर्ण झाली पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:37 IST

तीर्थक्षेत्र, रस्ते दुरुस्ती, किमान गरजा आदी कामांचे नियोजन झालेले असल्याने आता मार्च एण्डपर्यंत ही कामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. कंत्राटदारांचे लाड बिलकूल खपवून घेवू नका, असा स्पष्ट आदेश आजच्या बांधकाम समितीच्या बैठकीत जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तीर्थक्षेत्र, रस्ते दुरुस्ती, किमान गरजा आदी कामांचे नियोजन झालेले असल्याने आता मार्च एण्डपर्यंत ही कामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. कंत्राटदारांचे लाड बिलकूल खपवून घेवू नका, असा स्पष्ट आदेश आजच्या बांधकाम समितीच्या बैठकीत जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे यांनी दिला.बांधकाम समितीच्या आजच्या बैठकीत मागील सभांमधील विविध विकास कामांना दिलेल्या मंजुरीबाबत चर्चा झाली. यातील रस्ते दुरुस्तीची कामे निविदा प्रक्रियेत असल्याचे सांगण्यात आले. तर तीर्थक्षेत्र विकासाच्या कामांपैकी २0 ते २५ कामांची अंदाजपत्रके तयार आहेत. त्यामुळे या कामांच्या निविदाही गतीने काढण्यास सांगण्यात आले. तर ज्या कामांची अंदाजपत्रके तयार करणे बाकी आहेत, तीही लवकर पूर्ण करण्यास सांगितले. त्याचबरोबर कामे वेळेत न पूर्ण झाल्याने पुढे अनेक अडचणी उभ्या राहतात. त्यामुळे ही कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजे. कामाच्या दर्जाबाबत कोणतीही कसर राहता कामा नये. कंत्राटदारांनी कामे दर्जेदारच केली पाहिजे, याकडे कटाक्ष ठेवण्यासही अधिकाºयांना सांगण्यात आले.या बैठकीस जि.प.सदस्य बाळासाहेब मगर, दिलीपराव देसाई, मनीष आखरे, नीता दळवी आदींची उपस्थिती होती.