शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जि.प.त सत्ताधाऱ्यांसमोरच पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:34 IST

जिल्हा परिषदेत आधीच पार मंत्री स्तरावरून वाढत चाललेल्या हस्तक्षेपामुळे सदस्य मंडळी जर्जर आहे. त्यातच काही ठिकाणी अनावश्यक वाद वाढत चालल्याने भविष्यात सत्तेत राहून एकमेकांची कोंडी करण्याचा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेत आधीच पार मंत्री स्तरावरून वाढत चाललेल्या हस्तक्षेपामुळे सदस्य मंडळी जर्जर आहे. त्यातच काही ठिकाणी अनावश्यक वाद वाढत चालल्याने भविष्यात सत्तेत राहून एकमेकांची कोंडी करण्याचा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.काँग्रेस व राष्ट्रवादीच्या टेकूवर जि.प.चे अध्यक्षपद बळकावलेल्या शिवसेनेने काँग्रेसलाच पाण्यात पाहण्याची भूमिका घेतल्याचा आरोप मागील काही दिवसांपासून होत आहे. आधी किरकोळ असणारा हा वाद नंतर पराकोटीचा वाढण्यामागे विधानसभा निवडणुकीची किनार आहे. एकतर जि.प.त मंत्री, आमदारांचा हस्तक्षेप वाढत असल्याने जि.प.ची मंडळीही त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला हवा देण्याचे काम काही बाह्यघटक करीत आहेत. मात्र जि.प. पदाधिकाºयांनी कधी या मंडळींना यात लक्ष न घालण्यासाठी विनवले नाही. विशेष म्हणजे आमदार मंडळीही आमच्या कामात हस्तक्षेप होत असल्याचे सांगत असल्याने दोन्ही हातांनी टाळी वाजत असल्याचे दिसून येत आहे.जिल्हा परिषदेत काल घडलेल्या प्रकारानंतर तर आता युतीतील घटक पक्षांत पडलेली ठिणगी नवे पेच उभे करणारी दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या आखणीनुसार भविष्यात पेच निर्माण होणे अपरिहार्य दिसत आहे. यात भाजपची भूमिका मात्र महत्त्वाची राहणार आहे.या घटनेनंतर काँग्रेसचे आ.संतोष टारफे यांनी शिवसेना दादागिरी करण्याचा प्रयत्न करीत असल्यास त्याला भिक घालणार नसल्याचे सांगितले. तर विकासकामे केल्याने मते मिळतात. दादागिरीने नव्हे, याचे भान सेनेच्या कार्यकर्त्यांना राहिले नसल्याचे ते म्हणाले. तर सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी सेनेला सत्तेचा मोह नाही. मात्र आमच्या कार्यकर्त्यांची जाणीवपूर्वक अडवणूक खपवून घेतली जाणार नसल्याचे म्हटले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीzpजिल्हा परिषद