शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

चार गावांतील आराखड्याची कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:48 IST

मानव निर्देशांक कमी असलेल्या व दुर्गम भागातील गावांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत सेनगाव तालुक्यातील चार गावांमध्ये आराखडे तयार करण्याचे काम नुकतेच सुरू झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मानव निर्देशांक कमी असलेल्या व दुर्गम भागातील गावांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत सेनगाव तालुक्यातील चार गावांमध्ये आराखडे तयार करण्याचे काम नुकतेच सुरू झाले.मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून दुर्गम गावांसाठी मोठ-मोठ्या कंपन्यांच्या सीएसआर उपक्रमातून तसेच शासन योजनांच्या वापरातून ही योजना पुढे आली आहे. या योजनेत महाराष्ट्रातील १ हजार गावे निवडण्यात आली आहेत. यामध्ये हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातील लिंगदरी, जामदया, गोंडाळा, खिल्लार या गावांत ही कामे होणार आहेत. यात निवडलेल्या गावात दोन वर्षांत सर्व कामे करणे अपेक्षित आहे. अशा दुर्गम गावात केवळ भौतिक सुविधाच्या उभ्या करायच्या नसून सामाजिक, आर्थिक उत्थानासाठीही कामे करायची आहेत. यात रोहयो, जि.प., बांधकाम, वन, कृषी अशा विविध विभागांचाही सहभाग घेतला जाणार आहे. शिवाय ही गावे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतही असून यातील कामेही होणार आहेत. तर जेथे कोणत्याच योजनेतून काम घेणे शक्य नाही, असे काम सीएसआरमधून कंपन्यांमार्फत करून घेणार आहेत. एवढेच नव्हे, तर या आराखड्यानुसार एखादे गावच एखादी कंपनी दत्तक घेणार असल्यास त्यांना तसेही कामे करून देण्यास मुभा दिली जाणार आहे.जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर याबाबतचा आढावा नियमितपणे घेतला जाणार आहे.या गावांसाठी चार मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक दाखल झाले आहेत. ते प्रत्यक्ष गावात राहून आराखडा तयार करतील. त्यात गावांच्या गरजांचा व परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून आराखडा बनविला जाईल. तर १ मेच्या ग्रामसभेत हा आराखडा मंजूर व्हावा, असे नियोजन केले जात आहे.