शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

आरक्षणासाठी कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:47 IST

राज्य मराठा क्रांती समन्वय समितीच्या निर्णयानुसार २६ नोव्हेंबर रोजी मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी विधानसभेला घेराओ घालण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ, कळमनुरी व हिंगोली तालुक्यातून हजारो मराठा समाजबांधव २५ नोव्हेंबर रोजी मुंबईक येथे रवाना होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्य मराठा क्रांती समन्वय समितीच्या निर्णयानुसार २६ नोव्हेंबर रोजी मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी विधानसभेला घेराओ घालण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ, कळमनुरी व हिंगोली तालुक्यातून हजारो मराठा समाजबांधव २५ नोव्हेंबर रोजी मुंबईक येथे रवाना होणार आहेत.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात १६ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर दरम्यान जनसंवाद यात्रा काढण्यात आली होती. या जनसंवाद यात्रेचा समारोप २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विधानसभेला घेराओ घालून करण्यात येणार आहे. यासाठी हिंगोली जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्या अनुषंगाने तालुक्याच्या ठिकाणी बैठकीचे नियोजन करण्यात आले. जिल्हाभरातील तयारी पूर्ण झाली असून रविवारी मराठा समाजबांधव रेल्वे व इतर वाहनांनी हजारो मुंबई गाठणार आहेत.बस सुरू करण्याची मागणीहिंगोली - तालुक्यातील भांडेगाव मार्गे बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांसह विद्यार्थ्यांमधून होत आहे. भांडेगाव येथे शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नुकसान होत आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाPoliticsराजकारण