शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

आरक्षणासाठी कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:47 IST

राज्य मराठा क्रांती समन्वय समितीच्या निर्णयानुसार २६ नोव्हेंबर रोजी मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी विधानसभेला घेराओ घालण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ, कळमनुरी व हिंगोली तालुक्यातून हजारो मराठा समाजबांधव २५ नोव्हेंबर रोजी मुंबईक येथे रवाना होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्य मराठा क्रांती समन्वय समितीच्या निर्णयानुसार २६ नोव्हेंबर रोजी मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी विधानसभेला घेराओ घालण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ, कळमनुरी व हिंगोली तालुक्यातून हजारो मराठा समाजबांधव २५ नोव्हेंबर रोजी मुंबईक येथे रवाना होणार आहेत.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात १६ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर दरम्यान जनसंवाद यात्रा काढण्यात आली होती. या जनसंवाद यात्रेचा समारोप २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विधानसभेला घेराओ घालून करण्यात येणार आहे. यासाठी हिंगोली जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्या अनुषंगाने तालुक्याच्या ठिकाणी बैठकीचे नियोजन करण्यात आले. जिल्हाभरातील तयारी पूर्ण झाली असून रविवारी मराठा समाजबांधव रेल्वे व इतर वाहनांनी हजारो मुंबई गाठणार आहेत.बस सुरू करण्याची मागणीहिंगोली - तालुक्यातील भांडेगाव मार्गे बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांसह विद्यार्थ्यांमधून होत आहे. भांडेगाव येथे शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नुकसान होत आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाPoliticsराजकारण