शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

२२ गावांतच जलयुक्तची ५0 टक्क्यांवर कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:16 IST

जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत २0१८-१९ च्या आराखड्यात तब्बल ११५ गावांची निवड केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत २0१८-१९ च्या आराखड्यात तब्बल ११५ गावांची निवड केली आहे. तर यापैकी २२ गावांतच आराखड्याची ५0 टक्क्यांपेक्षा जास्त अंमलबजावणी झाली आहे. उर्वरित ९0 पेक्षा जास्त गावे अजूनही त्यापेक्षा कमीच कामे झालेली आहेत.या योजनेत यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे थोडीबहुत सुधारणा दिसत असली तरीही हे वर्ष निवडणुकांचे असल्याने यात मोठ्या अडचणी येणार असल्याचे लक्षात घेता कामांना गती देणे गरजेचे आहे. जलयुक्त शिवार योजना याच शासनाच्या काळात सर्वच गावांपर्यंत पोहोचण्यासाठी यंदा निवडण्यात आलेल्या गावांची संख्या तब्बल ११५ आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने निवडलेल्या गावांत कामे करण्याची कवायत विविध यंत्रणांना करावी लागणार आहे. केवळ २२ गावांत ८0 टक्के कामे झाली आहेत. यात हिंगोली, वसम व कळमनुरी प्रत्येकी ३ तर सेनगाव ४ व औंढ्यातील ९ गावांचा समावेश आहे. ५0 टक्के कामे झालेल्यांत हिंगोली १२, कळमनुरी २, सेनगाव ११, वसमत १0, औंढा ८ अशी संख्या आहे. ३0 टक्के कामे झालेल्यांत हिंगोली १४, कळमनुरी ५, सेनगाव ५, वसमत १0 तर औंढ्यातील ४ गावांचा समावेश आहे.यामध्ये सर्वांत कमी गावे कळमनुरी तालुक्यात असताना याच तालुक्यात कामांची गतीही सर्वांत धिमी असल्याचे दिसत आहे. तर औंढा तालुक्यात गावांच्या संख्येच्या तुलनेत चांगले काम आहे. त्यापाठोपाठ हिंगोलीचे काम चांगले दिसत आहे.हिंगोली जिल्ह्यात आराखड्यानुसार ४८.४६ कोटींची २४१२ कामे प्रस्तावित केली आहेत. मात्र प्रत्यज्ञात २६.५३ कोटींच्या १८५२ कामांना कार्यारंभ आदेश दिला. यातील १0९९ कामे पूर्ण झाली असून २.६४ कोटी खर्च झाला. तर ३७७ कामे सुरू असून त्यावर ७.२२ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. यावरून कमी खर्चाची कामे तेवढीच पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. त्यातही नाला सरळीकरणाच्या कामांवरच जोर असून सर्व यंत्रणा ही कामे जास्त करीत आहेत. यामध्ये कंत्राटदारांनाही मार्जिन असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाWaterपाणी