शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

जोरदार पावसामुळे कयाधूला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 01:11 IST

शहर व परिसरात २२ जूनच्या मध्यरात्री दमदार पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दमदार पावसामुळे कयाधू नदीला पूर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : शहर व परिसरात २२ जूनच्या मध्यरात्री दमदार पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दमदार पावसामुळे कयाधू नदीला पूर आला आहे.तालुक्यात एकाच रात्री १५० मी.मी. पाऊस पडला आहे. छोटे नाले भरून पाणी वाहिले आहे. शेतात पाणीच पाणी साचले आहे. शहरातील बुडखी नदीही तुडूंब भरून वाहिली आहे. तालुक्यात सर्वदूर पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. मृगातच चांगला पाऊस पडल्याने ४० ते ५० टक्के पेरण्या झाल्या होत्या. पावसाचा १५ ते २० दिवसांचा खंड पडल्याने कोवळी पिके करपू लागली. शेतकºयांना ही कोवळी पिके वाचविण्यात कसरत करावी लागली. काही कोवळी पिके करपू लागली. शेतकºयांना ही कोवळी पिके करपूनही गेली. काही शेतकºयांचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे त्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. त्यांना आर्थिक फटका बसला आहे. येत्या ८ ते १० दिवसात १०० टक्के पेरण्या पुर्ण होणार आहे. रात्रीच्या जोरदार पावसामुळे काही शेतात अजूनही वळाणी झाली नाही. काही शेतकरी उरलेली पेरणी उरकून घेत आहेत. पडलेल्या दमदार पावसामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.२३ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत वातावरणात उकाडा जाणवत होता. दिवसभर ढगाळ वातावरण होते. तालुक्यात सर्वदूर पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीत गुंतले होते. तालुक्यातून जाणारी कयाधू नदीला पुर आला आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीRainपाऊस