शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जंगलात पाणवठे आटले; पाण्याच्या शोधात रत्यावर आलेल्या हरणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2023 14:04 IST

हरणाचा मृतदेह दोन तास रस्त्यावर पडून  होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कसलीही माहिती नव्हती.

- इस्माईल जाहगीरदारवसमत: तालुक्यातील कोठारी परिसरात जंगलातून पाण्याच्या शोधासाठी हरण रस्त्यावर आले. यावेळी भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्याने तहानलेल्या हरणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजे दरम्यान घडली.

वसमत तालुक्यातील टोकाई देवी-कोठारी मार्गावर जंगल परिसर आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे जंगलातील पाणवठे आटले आहेत. यामुळे तहानलेल्या प्राणी जंगलाबाहेर येण्याच्या घटना वाढल्यात. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास पाण्याच्या शोधासाठी जंगलातून एक हरण रस्त्यावर आले. याचवेळी भरधाव वाहनाने हरणास जोरदार धडक दिली. यात हरणाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, हरणाचा मृतदेह दोन तास रस्त्यावर पडून  होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कसलीही माहिती नव्हती.

गत दोन महिन्यांपासून वातावरणात बदल झाला आहे. तापमान ४१ ते ४२ अंश डिग्री सेल्सिअस वर पोहोचले आहे. यामुळे पाणवठे आटले आहेत. मात्र, याकडे वनविभागाच्या दुर्लक्षाने तहानेल्या प्राण्यांना पाण्याच्या शोधात जगलाबाहेर पडावे लागते. रस्त्यावर आलेल्या प्राण्यांचा अपघातात जीव जात आहे. मागच्या महिनाभरापासून वसमत परिसरात निलगाय, वानरे, रानडुक्कर, कोल्हे, लांडगे आदी वन्यप्राणी पाणी व अन्नाच्या शोधात गाव कुसात येत आहेत. काही सामाजिक संघटनांनी जंगलात वनविभागाला पाणवट्याची सोय करावी, अशी सूचना केली होती. परंतु वनविभागाच्या एकाही अधिकाऱ्यांनी याला दाद दिली नाही. परिणामी वन्य प्राण्यांना मृत्यूच्या दाढेत जावे लागत आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीforest departmentवनविभाग