शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

बोंडअळीच्या तिसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:06 IST

जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना गतवर्षीच्या नुकसानीबाबत भरपाईचा तिसरा टप्पा मिळण्याची प्रतीक्षा शेतकºयांना आहे. कपासीचा यंदाचा हंगामही वाया जात असला तरीही पूर्वीचेच अनुदान अजून खात्यावर नसल्याने बोंब सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना गतवर्षीच्या नुकसानीबाबत भरपाईचा तिसरा टप्पा मिळण्याची प्रतीक्षा शेतकºयांना आहे.कपासीचा यंदाचा हंगामही वाया जात असला तरीही पूर्वीचेच अनुदान अजून खात्यावर नसल्याने बोंब सुरू आहे. या टप्प्यात १२.२0 कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे.हिंगोली जिल्ह्यात गतवर्षी बोंडअळीच्या नुकसानीचा सर्व्हे करताना त्याचे निकषच अनेकदा बदलले. त्यानंतर पाठविलेल्या प्रस्तावावरही कमीत कमी अनुदान देण्याची वेळ शासनावर यावी, यासाठी अनेक बाजूने तपासणी करून नंतर अनुदान मंजूर केले. याता हिंगोली जिल्ह्याला ३६.६0 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तीन टप्प्यांत हा निधी वितरित करण्यात येणार होता. यापूर्वी प्रत्येकी १२.२0 कोटींचे दोन हप्ते जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले होते. या दोन्ही हप्त्यांचे वितरण झाले असून शेतकºयांच्या खात्यावरही ही रक्कम जमा करण्यात आली आहे. तर जिल्हा प्रशासनाने तिसºया टप्प्याच्या १२.२0 कोटी रुपयांची मागणीही शासनाकडे केली आहे. पूर्वीची रक्कम वाटप झाल्याशिवाय नवीन अनुदान वितरित न करण्याचा शासनाचा आदेश असल्याने नाहक मागील काही दिवसांपासून ही प्रक्रिया लांबत पडलेली आहे; परंतु पूर्वीचे निधी वितरण झाल्यावरही नवीन निधी मिळत नसल्याने अनेक गावांतून बोंडअळीच्या अनुदानासाठी ओरड सुरू आहे.विभागीय आयुक्तालयात निधी आल्याने लवकरच तो जिल्हा स्तरावर मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी