शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

वीज कडाडताच मोबाईल करा बंद; झाडांपासून राहा दूर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:21 IST

जिल्ह्यात सन २०१८ मध्ये मनुष्यबळी २, सन २०१९ मध्ये मनुष्यबळी ३, सन २०२० मध्ये मनुष्यबळी २ तर सन ...

जिल्ह्यात सन २०१८ मध्ये मनुष्यबळी २, सन २०१९ मध्ये मनुष्यबळी ३, सन २०२० मध्ये मनुष्यबळी २ तर सन २०२१ मध्ये मनुष्यबळी ४ झाली आहे. दुसरीकडे सन २०१८ मध्ये २२ जनावरे, सन २०१९ मध्ये १५ जनावरे, सन २०२० मध्ये २३ जनावरे तर सन २०२१ मध्ये २० जनावरे वीज पडून दगावली आहेत. शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन शेतातील कामे उरकून घेणे गरजेचे आहे. विजा, पाऊस आणि वारे वाहत असेल शेतातील कामे करणे बंद करावीत.

जिल्ह्यातील वीज अटकाव यंत्रणा ....जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी आणि हिंगोली तालुक्यातील साटंबा येथे वीज अटकाव यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे. याबाबत गरज पडल्यास किंवा माहिती जाणून घ्यायची झाल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधणे गरजेचे आहे.

वीज कडाडत असताना ही घ्या काळजी...

पाण्याचे नळ, फ्रीज, मोबाईल,टेलीफोनला स्पर्श करु नका, बाहेर असाल तर भ्रमणध्वनी बंद करावा, विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका, झाडाखाली आश्रय घेऊ नका, दोन चाकी तसेच सायकलवर असाल तर तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी निघून जाणे हिताचेच आहे, धातुची कांडी असलेल्या छत्रीचा वापर करु नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी केले आहे.

कोणाला किती मिळाली नुकसान भरपाई ...

२०१८ पासून आतापर्यंत वीज पडल्यामुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील १० जणांना आतापर्यंत शासनाकडून माणसी ४ लाख रुपयाप्रमाणे मदत केली आहे. कळमनुरी तालुक्यातील जरोडा येथील एकाला अजून मदत मिळाली नाही. त्याबाबत जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा केला आहे, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.