शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

तब्बल १२ दिवसानंतर उद्या हळद मार्केट उघडणार; यार्डात आदल्या दिवशीच वाहनांच्या रांगा

By रमेश वाबळे | Updated: April 2, 2024 18:08 IST

बारा दिवसांच्या बंदनंतर मोंढा, मार्केट यार्डात उद्यापासून शेतमाल खरेदी-विक्री

हिंगोली : येथील बाजार समितीचा मोंढा आणि हळद मार्केट यार्ड मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून बंद ठेवण्यात आले होते. तब्बल बारा दिवसांच्या बंदनंतर ३ एप्रिलपासून या ठिकाणी शेतमाल खरेदी - विक्रीचे व्यवहार सुरू होणार आहेत. त्यामुळे मार्केट यार्डात आदल्या दिवशी २ एप्रिलच्या सकाळपासूनच हळद विक्रीसाठी घेऊन आलेल्या वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे सध्या हळद, हरभरा, सोयाबीनसह गहू विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे मार्चच्या सुरुवातीपासून भुसार मालासह हळदीची आवक वाढली होती. परंतु, २४ मार्चला होळी आणि २५ मार्च रोजी धुलीवंदननिमित्त, तर त्यानंतर मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर मोंढा व हळद मार्केट यार्डातील खरेदी - विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आता ३ एप्रिलपासून मोंढ्यासह हळद मार्केट यार्डात शेतमाल खरेदी - विक्रीचे व्यवहार सुरळीत होणार आहेत. बारा दिवसानंतर शेतमाल खरेदी - विक्री होणार असल्याने संत नामदेव मार्केट यार्डात आदल्या दिवशी २ एप्रिल रोजी सकाळपासूनच हळदीची आवक होत होती. दुपारी २:०० वाजेपर्यंत मार्केट यार्ड आवारात जवळपास ६० वाहने हळद घेऊन दाखल झाली होती. यात हिंगोली जिल्ह्यासह यवतमाळ, वाशिम, रिसोड येथील शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी आणली आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीAgriculture Sectorशेती क्षेत्र