शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

आदिवासींच्या वीज जोडण्यांची तपासणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:25 IST

आदिवासी उपाय योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्यासाठी दरवर्षी कोट्यावधींचा निधी खर्च केला जातो. मात्र त्याचा योग्य विनियोग होतो की, नाही याचा मात्र ताळमेळ नाही. त्यामुळे तपासणी करण्याचे निर्देश जिल्हातधिकाऱ्यांनी दिले असून प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेले पथक अशी तपासणी करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आदिवासी उपाय योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्यासाठी दरवर्षी कोट्यावधींचा निधी खर्च केला जातो. मात्र त्याचा योग्य विनियोग होतो की, नाही याचा मात्र ताळमेळ नाही. त्यामुळे तपासणी करण्याचे निर्देश जिल्हातधिकाऱ्यांनी दिले असून प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेले पथक अशी तपासणी करणार आहे.आदिवासी उपाय-योजने अंतर्गत शासन दरवर्षी मोठा निधी खर्च करते. २०१८-१९ या आर्थिक वर्षातही महावितरणकडून दोन कोटी रूपयांची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी पुर्वीच्या कामांचा हिशोब घेण्याचे ठरविले आहे. महावितरणला दरवर्षी दिला जाणारा निधी तो दिलेल्या कामांसाठीच खर्च केला जातो की नाही, याची कोणतीच तपासणी होत नाही.लाभार्थ्यांची नावे कशी निश्चित होतात. त्यांना लाभ दिला जातो की नाही, हेही कोणी तपासत नाही. त्यामुळे आता होणाºया चौकशीनंतर नेमके काय उघडकीस येणार याकडे लक्ष लागले आहे. याबाबत तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले असून प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन करण्यात आले आहे. सन २०१२-१३ पासून आतापर्यंत सदर विभागामार्फत अनुसचित जमातीच्या लाभार्थ्यांना वैक्तीक व सामुहिक लाभाच्या तसेच एमएसईबी मार्फत ओटीएसपी अंतर्गत झालेल्या कामांच्या तपासणीचे निर्देश आहेत. पथकप्रमुख म्हणून प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड, सहायक पथकप्रमुख म्हणून सहायक प्रकल्प अधिकारी ए. पी. पवार, सांख्यिकी सहायक ओ. पी. टिक्कस सदस्य आदींचे पथक आदिवासी उपाय योजनेअंतर्गत केलेल्या कामांची तपासणी करणार आहेत.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण