शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

ओळखपत्र दाखविले तरच प्रवास; सर्वसामान्य पडले पेचात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:30 IST

हिंगोली : कोरोना महामारीचे वाढते रुग्ण पाहता शासनाने एस. टी. प्रवासात ओळखपत्र दाखविणे बंधनकारक केले आहे. शुक्रवारी हिंगोली स्थानकातून ...

हिंगोली : कोरोना महामारीचे वाढते रुग्ण पाहता शासनाने एस. टी. प्रवासात ओळखपत्र दाखविणे बंधनकारक केले आहे. शुक्रवारी हिंगोली स्थानकातून परजिल्ह्यांत जाणाऱ्या बसेसमधील २२ प्रवाशांचे ओळखपत्र तपासून त्यांना प्रवासास परवानगी दिल्याची माहिती स्थानकप्रमुख संजयकुमार पुंडगे यांनी दिली.

कोरोना महामारीचा धोका ओळखून हिंगोली आगारातून शुक्रवारी एकही बस सोडण्यात आली नाही. बसस्थानकातून परजिल्ह्यांत जाणाऱ्या दोन बसेस होत्या. त्यामध्ये नांदेड व पुसद येथील बसेसचा समावेश आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना महामारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असतानाही काहीजण काम नसतानाही विनाकारण प्रवास करताना आढळून येत आहेत. हे पाहून शासनाने शक्कल लढवत प्रवासादरम्यान प्रवाशांना ओळखपत्र दाखविणे बंधनकारक केले आहे. एवढेच नाही तर प्रवाशांच्या उजव्या किंवा डाव्या हातावर क्वारंटाईन शिक्काही मारला जाणार आहे तसेच प्रवाशांची अँटिजेन तपासणीही केली करावी, असे महामंडळास परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

काही प्रवासी बसस्थानकावरील ॲंटीजेन तपासणीच्या भीतीपोटी जवळच्या थांब्यावर उतरत आहेत. त्यामुळे आता शहराच्या ठिकाणी दोनच थांबे राहणार आहेत. चालक, वाहकाने प्रवाशाच्या विनंतीवरून बस थांबविल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, असेही पत्रकात नमूद केले आहे.

शाईसाठी पाठविले पत्र...

प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईन शिक्का मारायचा आहे; परंतु पहिल्याच दिवशी शिक्यासाठी शाई उपलब्ध झाली नाही. त्यामुळे प्रवाशांच्या हातावर शिक्का मारता आला नाही. याबाबत महामंडळाने शाई उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे. शाई उपलब्ध झाल्यास लगेच अंमलबजावणी केली जाईल, असे महामंडळाने सांगितले.