शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

‘टिपू सुलतान यांचे विचार विकासाला चालना देणारे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:02 IST

टिपू सुलतान हा स्वतंत्र्यासाठी शहीद होणारा राजा होता. त्यांच्या कार्यकाळात वैज्ञानिक संशोधन, भूगर्भशास्त्र, उद्योग, कृषी विकासात्मक कार्याला यशस्वीपणे चालना मिळाली होती. तर राष्ट्रीय एकात्मतेची प्रेरणा देणारे, देशाला सुपर पॉवर बनवणारी विचारधारा त्यांची होती, असे मत टिपू सुलतान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष शेख सुभान अली यांनी कुरुंदा येथे व्यक्त केले.

कुरूंदा : टिपू सुलतान हा स्वतंत्र्यासाठी शहीद होणारा राजा होता. त्यांच्या कार्यकाळात वैज्ञानिक संशोधन, भूगर्भशास्त्र, उद्योग, कृषी विकासात्मक कार्याला यशस्वीपणे चालना मिळाली होती. तर राष्ट्रीय एकात्मतेची प्रेरणा देणारे, देशाला सुपर पॉवर बनवणारी विचारधारा त्यांची होती, असे मत टिपू सुलतान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष शेख सुभान अली यांनी कुरुंदा येथे व्यक्त केले.टिपू सुलतान जयंतीनिमित्त त्यांचे व्याख्यान झाले. यावेळी सतीश महागावकर, बाबूराव दळवी, अशोक दळवी, उपसरपंच प्रभाकर आडणे, फौजदार शंकर वाघमोडे , नारायण अवसरमल्ले, सय्यद इमरान , लतीफ कुरेशी, शेख ताहेर, शेख आमीर आदीउपस्थिती होती. शेख म्हणाले, टिपू सुलतान यांनी शेतीपूरक उद्योग सुरू केले. जहागीरदारी संपवली व कर्मचारी नेमले. शेतकऱ्यांसाठी जोड व्यवसाय म्हणून रेशीम उद्योगास चालना दिली. इंग्रजा विरूद्ध स्वातंत्र्यासाठी स्वाभिमानाने शहीद होणारा एकमेव राजा म्हणून ते ओळखल्या जातात.यशस्वीतेसाठी सय्यद आयाज , शेख समीर , सलमान पठाण , शेख अलीम , सय्यद साद आदीसह टिपू सुलतान ब्रिगेडचे सदस्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जय लोखंडे यांनी केले तर आभार सलमान पठाण यांनी मानले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक