शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शाळेत ‘धान्यादी माल’ चा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:47 IST

जिल्हा परिषद व अनुदानित खाजगी शाळा अशा एकूण जवळपास १ हजार ३२ शाळांतून सुमारे १.५ लाखांच्या वर विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेचा लाभ दिला जातो. मात्र मागील पंधरा दिवसांपासून धान्यादी मालाचा पुरवठा झाला नसल्याचे मुख्याध्यपकांतून सांगितले जात आहे. त्यामुळे लाखों विद्यार्थ्यी सकस आहारापासून वंचित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषद व अनुदानित खाजगी शाळा अशा एकूण जवळपास १ हजार ३२ शाळांतून सुमारे १.५ लाखांच्या वर विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेचा लाभ दिला जातो. मात्र मागील पंधरा दिवसांपासून धान्यादी मालाचा पुरवठा झाला नसल्याचे मुख्याध्यपकांतून सांगितले जात आहे. त्यामुळे लाखों विद्यार्थ्यी सकस आहारापासून वंचित आहेत.खाजगी अनुदानित व जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. परंतु विविध कारणांमुळे शासनाच्या शालेय पोषण आहारापासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागते. कधी धान्यादी मालाचा वेळेवर पुरवठाच होत नसल्याने विद्यार्थ्यांना सकस आहार मिळत नाही. मागील पंधरा दिवसांपासून पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना धान्यादी मालाच्या तुटवड्यामुळे सकस आहारपासून वंचित राहावे लागत आहे. जि. प. च्या निम्या शाळांत धान्यादी मालाचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. कधी तांदुळाचा पुरवठा तर कधी धान्यादी मालाचा पुरवठा वेळेत होत नसल्याने जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजनेचा बोजवारा उडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याबाबत जि. प. शिक्षण विभागातील शापोआ विभागातील संबधित कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता, सध्या तांदुळ व धान्यादीमाल वाटपाची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. धान्यादी माल व तांदुळाच्या पुरवठ्याची आकडेवारीही संबधित शापोआ विभागाकडे उपलब्ध नाही, हे विशेष. धान्यादी मालामध्ये वाटाने, मुगडाळ, हळद, चटणी, गोडतेल, मीठ, मटकी आदींचा समावेश आहे.हिंगोली : शापोआ ‘लेखाजोखा’चे माधन रखडलेशालेय पोषण आहार योजनेचे जमा खर्च यासह इतर लेखाजोखा लिहण्यासाठी मुख्याध्यापकांना वार्षिक १ हजार रुपए दिले जातात. परंतु मागील दोन वर्षांपासून ही रक्कम मुख्याध्यापकांच्या हाती पडली नाही. शिक्षण विभागाकडूनही माहिती देण्यास टाळले जाते.मुख्याध्यापकांच्या लेखाजोखा कामाचा ३१ मार्च रोजीच एसबीआय बँककडे धनादेश दिला असला तरी, संबधित ८७५ मुख्याध्यापकांची यादी बँककडे देण्यात आली नाही.

टॅग्स :SchoolशाळाHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद