शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

राकाँचे तोंडाला काळ्या फिती बांधून मौनव्रत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:44 IST

राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ आॅक्टोबर रोजी हिंगोली येथील गांधी चौकात राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने ‘संविधान बचाव’ जवाब दो यासाठी काळ्या फिती बांधून मौनव्रत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास काँग्रेसने पाठिंबा दिला. त्यांचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सहभागी झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ आॅक्टोबर रोजी हिंगोली येथील गांधी चौकात राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने ‘संविधान बचाव’ जवाब दो यासाठी काळ्या फिती बांधून मौनव्रत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास काँग्रेसने पाठिंबा दिला. त्यांचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सहभागी झाले होते.देशात अशांतता असून सनातन्यांनी केलेली हिंसा याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही, शिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा खूनाचा गुन्हा कोणावर दाखल करायचा या प्रश्नांचे सरकारने कोणताही जवाब दिला नाही. तसेच पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी केल्या नाहीत. युवकांच्या नोकºयाबाबतही जबाब दिला नाही. त्यामुळे राष्टÑवादी काँग्रेसतर्फे मौनव्रत धारण करून जवाब दो आंदोलन केले. यावेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी सरकारवर निशाणा साधत सध्या संविधान बदलण्याचा घाट सुरू असल्याचे ते म्हणाले. सर्व जातीधर्मांतील लोकांसाठी जसा एक धार्मिक ग्रंथ असतो, त्याचप्रमाणे भारतीयांसाठी संविधान हा ग्रंथ आहे; परंतु सध्याचे शासन संविधान बदलण्याचा घाट रचत आहे. त्यामुळे राज्यभरात संविधान बचाव व जवाब दो आंदोलन राष्टÑवादी काँग्रेसतर्फे केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आ. डॉ. संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, माजी आ. पंडितराव देशमुख, जि. प. उपाध्यक्ष अनिल पतंगे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जगजितराज खुराणा, मनीष आखरे, माधव कोरडे, जावेदराज, अनिता सूर्यतळ, बिरजू यादव, अ‍ॅड. सुनील भुक्तर, अमेर अली, महेंद्र धबाले, बी. डी. बांगर, स्वप्नील गुंडेवार, सुमित्रा टाले, अप्पासाहेब देशमुख, बापूराव बांगर, विलास गोरे, सुजय देशमुख, अमित कळासरे, संचित गुंडेवार, संतोष गुठ्ठे, विनोद नाईक, जुबेर मामू, देशमुख, ज्ञानेश्वर काळे, यांच्यासह राष्टÑवादी काँग्रेस व काँग्रेसचे पदाधिकारी मौनव्रत, जवाब दो आंदोलनात काळ्या फिती बांधून मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसHingoliहिंगोली