शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

वीजप्रश्नी शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:28 IST

किरकोळ बिघाडाने औंढा तालुक्यातील तीन ३३ केव्ही केंद्र बंद पडल्यामुळे ३५ ते ४० गावे चार दिवसांपासून आंधारात असून महावितरण दखल घेत नसल्यामुळे १४ नोव्हेंबर रोजी शिवसेनेच्या वतीने येळी फाटा येथे रास्तारोको करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : किरकोळ बिघाडाने औंढा तालुक्यातील तीन ३३ केव्ही केंद्र बंद पडल्यामुळे ३५ ते ४० गावे चार दिवसांपासून आंधारात असून महावितरण दखल घेत नसल्यामुळे १४ नोव्हेंबर रोजी शिवसेनेच्या वतीने येळी फाटा येथे रास्तारोको करण्यात आला.औंढा तालुक्यातील रामेश्वर, साळणा व सिद्धेश्वर येथील तीन ३३ केव्ही विद्युत केंद्रास जिंतूर येथून वीज वितरण केंद्रातून वीजपुरवठा केला जातो. जिंतूर येथून होणारा विद्युत पुरवठा क्षुल्लक बिघाड झाल्यामुळे बंद करण्यात आला होता. परिणामी, या ३३ केव्ही विद्युत केंद्रावर अवलंबून असणारी तालुक्यातील ३५ ते ४० गावे चार दिवसांपासून अंधारात आहेत. याकडे महावितरण कंपनी दुर्लक्ष करत असल्यामुळे शिवसेनेने येळी फाट्यावर रास्तारोको आंदोलन केले. या रास्ता रोकोमुळे जिंतूर-नांदेड-हिंगोली या राष्टÑीय महामार्गावर वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. औंढा येथील उप अभियंता जैन, नायब तहसीलदार बोथीकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. तर तत्काळ दुरुस्ती करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे अश्वासन आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.दिलेल्या निवेदनात म्हटले की, वीजपुरवठा किरकोळ कारणाने वारंवार खंडित होतो. त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करावा, भारनियमनाव्यतिरिक्त इतर वेळात वीजपुरवठा खंडित करु नये, जळालेले रोहित्र तत्काळ बदलून द्यावे आदी मागण्यांसाठी आंदोलन केले. निवेदनावर ज्ञानेश्वर झटे, राजाभाऊ मुसळे, रामप्रसाद कदम, पांडुरंग नागरे, बबन ईघारे, नंदकुमार रवंदळे, श्यामसुंदर ईघारे, सुदाम वैद्य आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावरच भजन करून ठाण मांडलेले होते. आंदोलनादरम्यान औंढा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोनि ठाकूर, पोउपनि राहुल तायडे यांनी बंदोबस्तास ठेवला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMorchaमोर्चा