शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सोमवारी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:57 IST

शेतकºयांच्या प्रश्नासह हिंगोली लोकसभा क्षेत्रात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी औंढा नागनाथ येथील जिंतूर टी पॉर्इंटवर १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वाजता काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाºयांना काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेतकºयांच्या प्रश्नासह हिंगोली लोकसभा क्षेत्रात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी औंढा नागनाथ येथील जिंतूर टी पॉर्इंटवर १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वाजता काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाºयांना काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे दिला.खा.राजीव सातव, आ.संतोष टारफे, प्रदेश सचिव अ.हफीज, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्य दुष्काळाच्या छायेत असताना हिंगोली जिल्ह्यातील वसमत व औंढा हे दोन तालुके वगळले. शासनाच्या आडमुठे धोरणामुळे दुष्काळी सुविधांपासून त्यांना वंचित ठेवण्याचे काम शासनाने केले आहे. हिंगोली लोकसभा क्षेत्रच दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावे, ग्रामीण भागात कमी दाबाने वीज मिळत आहे. त्यामुळे डीपी जळण्याचे प्रमाण वाढले असून डीपीसुद्धा वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे शेतातील उभी पिके करपून गेली आहेत. रबीची पेरणी शेतकºयांना करता येत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर गतवर्षी ज्या शेतकºयांनी नाफेडला तूर आणि हरभरा विकलेला आहे. त्यांचे चुकारेही खात्यावर लवकरात लवकर जमा करावे, कर्जमाफीमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला असून शेतकरी यापासून वंचित आहेत. सरसकट कर्जमाफी करावी व शेतकºयांचा सातबारा कोरा करावा दुष्काळग्रस्त शेतकºयांना हेक्टरी ५0 हजार रुपयांची मदत जाहीर करावी आदी निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुरेशअप्पा सराफ, रमेश जाधव, श्यामराव जगताप, शंकरराव कºहाळे, बापूराव बांगर, ज्ञानेश्वर जाधव, केशव नाईक, विलास गोरे, माणिकराव करडिले, ऋषिकेश देशमुख, जुबेर मामू, बंटी नागरे, शासन कांबळे, अब्दुल्ला पठाण, अजहर पठाण आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Hingoliहिंगोलीcongressकाँग्रेस