शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

हिंगोली येथे सोयाबीन उत्पादकांना अर्धवट चुकारे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 11:26 IST

नाफेडच्या हमीभाव केंद्रावर मालाची विक्री करणा-या शेतक-यांची दैना काही केल्या संपत नसल्याचे चित्र आहे. तीन महिने प्रतीक्षा करून निवेदनबाजी, उपोषणे केल्यानंतर हे वाटप तर सुरू झाले मात्र काही सोयाबीन उत्पादकांना अर्धवट रक्कमेचे धनादेश आल्याने त्यांनी ते घेण्यास नकार दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ंनाफेडच्या हमीभाव केंद्रावर मालाची विक्री करणाºया शेतकºयांची दैना काही केल्या संपत नसल्याचे चित्र आहे. तीन महिने प्रतीक्षा करून निवेदनबाजी, उपोषणे केल्यानंतर हे वाटप तर सुरू झाले मात्र काही सोयाबीन उत्पादकांना अर्धवट रक्कमेचे धनादेश आल्याने त्यांनी ते घेण्यास नकार दिला.हिंगोली येथील बाजार समितीत खरेदी विक्री संघाने चालविलेल्या नाफेडच्या केंद्रावर उडीद व मुगाच्या खरेदीत अनियमितता झाल्याची तक्रार झाल्यानंतर हे खरेदी केंद्र तर बंद पडले. शिवाय चौकशीचा ससेमिरा मागे लागला होता. यात नोंदणीपासून ते सर्वच प्रक्रिया करताना मोठी दिरंगाई झाली. शेवटी शेतकºयांनी माल दिला असल्याने त्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने शासनाचे याकडे लक्ष वेधले. लोकप्रतिनिधींचाही तगादा सुरू झाला होता. त्यानंतर शेतकºयांची रक्कम अदा करण्याचा निर्णय घेताना काही अटी घातल्या होत्या. मात्र तोपर्यंत ज्यांची प्रक्रिया योग्यरीत्या झाली अशांची रक्कम अदा करण्यास आदेशित केले होते. आजपासून त्याचे वाटप सुरू झाले आहे. या ठिकाणी १२२ शेतकºयांनी ४0३२ क्ंिवटल सोयाबीनची विक्री केली आहे. यासाठी जवळपास १.२३ कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र अवघे ६५ लाख रुपये मिळाले आहेत. यातील शेतकºयांची रक्कम व यादीही वरूनच आली आहे. यात अशोक पुरी यांनी २0 क्ंिवटल सोयाबीन विकल्यावर ६१ हजार मिळणे अपेक्षित असताना ६९१५ रुपये मिळाले. नारायण महादू जगताप यांनी २५ क्ंिवटल सोयाबीन विकले तरीही २३ हजारांचाच धनादेश दिला जात होता. पुंजाजी जगताप यांनीही २५ क्ंिवटल सोयाबीन दिले तरीही अर्धवट रक्कम दिली जात होती. तर राहुल घुगे, गजानन घुगे, नीलावती बांगर, सचिन पवार, बबनराव खेडेकर आदींनी संदेश आल्यावर माल केंद्रावर आणून विक्री केला. त्यांची यादीत नावेच नाहीत.