शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मोफतच्या धान्यासाठीही चालान भरण्यासाठी दुकानदारांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:31 IST

ज्या दुकानदारांनी यापूर्वी चालान भरून धान्य उचलले त्यांना पुढील चालानमध्ये तरी सूट द्यावी. तसेच सध्या ज्यांनी चालान भरले नाही, ...

ज्या दुकानदारांनी यापूर्वी चालान भरून धान्य उचलले त्यांना पुढील चालानमध्ये तरी सूट द्यावी. तसेच सध्या ज्यांनी चालान भरले नाही, त्यांना मोफत धान्याच्या लाभार्थींचे धान्य मोफतच पुरवावे, अशी मागणी होत आहे.

याबाबत स्वस्त धान्य दुकानदार संघटेनेचे जिल्हाध्यक्ष भिकुलाल बाहेती म्हणाले, सगळीकडेच चालान भरून धान्य मिळाले असते तर कदाचित भविष्यात रक्कम परत मिळेल, या आशेने दुकानदार चालान भरायला तयार झाले असते. मात्र शेजारच्या जिल्ह्यातच चालान भरून घेतले जात नाही. त्यामुळे अनेक दुकानदार यावरून नाराजी व्यक्त करीत आहेत. याबाबत प्रशासनाकडे आम्ही मागणी करणार आहोत.

४३६० मे.टनाचे मासिक नियतन मंजूर

प्रधानमंत्री गरीब कल्याणचा अंत्याेदयचे १ लाख ३७ हजार ६८४, तर प्राधान्य कुटुंबातील ७ लाख ३४ हजार ९२ सदस्यांना लाभ मिळणार आहे. यासाठी गहू २,५७६ तर तांदूळ १,७८४ मे.टन एवढे मासिक नियतन मंजूर झालेले आहे.

नियमित व मोफत दोन्हींचाही लाभ

मे व जून या दोन महिन्यांसाठी अन्नधान्याच्या दिलेल्या नियमित नियतनानुसार वाटप त्या त्या महिन्यात करावे, तसेच गरीब कल्याणमधील मंजूर नियतनानुसार मोफत अन्नधान्याचे वाटप करावे, असे आदेशात म्हटले आहे. प्रत्येक क्षेत्रातील स्थलांतरितांनाही पोर्टेबिलिटी अंतर्गत अन्नधान्याचे वाटप करावे. जसे अंत्योदयमध्ये अन्नसुरक्षा योजनेत अनुज्ञेय असलेल्या ३५ किलो अन्नधान्याचे वितरण केल्यानंतर या शिधापत्रिकाधारकास सदस्यसंख्येनुसार प्रतिसदस्य ५ किलाे याप्रमाणे अन्नधान्य वितरित करायचे आहे. प्राधान्य कुटुंबांनाही असेच नियमितसह मोफतचा लाभ द्यावयाचा आहे.