शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कनेरगाव, फाळेगाव परिसरात शिवसेनेचे संपर्क अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:24 IST

हिंगोली जिल्ह्यातील मौजे खंडाळा, देवठाणा, फाळेगाव आणि कनेरगाव या गावात शिवसंपर्क अभियानांतर्गत आ. बांगर यांनी नागरिकांच्या भेटी घेऊन शिवसेनेचे ...

हिंगोली जिल्ह्यातील मौजे खंडाळा, देवठाणा, फाळेगाव आणि कनेरगाव या गावात शिवसंपर्क अभियानांतर्गत आ. बांगर यांनी नागरिकांच्या भेटी घेऊन शिवसेनेचे आचार विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे तसेच शिवसेना पक्षवाढीसाठी जीव तोडून काम करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉ. रमेश शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल चौतमल, तालुकाप्रमुख भानुदास जाधव, डॉ. प्रीतम सरकटे, गजानन गावंडे, राजू उगले, बबन उगले, सीताराम माऊली, संदीप तनपुरे, माधव पाटील आडगावकर, सदाशिव इंगोले, लक्ष्मण वाडे, लिंबाजी पठाडे, संजय जाधव, गंगाधर गुठे, अवचार, सुधाकर राठोड, दशरथ पठाडे, प्रकाश मुटकुळे, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील ज्येष्ठ मंडळी व इतर मान्यवर उपस्थित होते.