शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

...तर शिवसेना उतरणार रस्त्यावर -बांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:05 IST

तालुक्यातील आंबाळा येथील आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या कुटुंबियांची तीन दिवसांनंतरही जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे याबाबत कारवाई न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी दिला आहे.

ठळक मुद्देउपोषणस्थळी भेट : प्रशासन दाद देईना

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील आंबाळा येथील आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या कुटुंबियांची तीन दिवसांनंतरही जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे याबाबत कारवाई न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी दिला आहे.आंबाळा येथील सदर शेतकºयाच्या वडिलांनी आत्महत्या केल्याने त्याची रक्कम मिळण्यासाठी तहसीलचे खेटे घेतले. मात्र रक्कम मिळत नसल्याने त्याने नाईलाजास्तव आत्महत्या केली. यात तहसीलदार व संबंधित लिपिकाची दिरंगाई असल्याचा आरोप मयताच्या पत्नी, आईने केला आहे. तर मुलाबाळांसह त्यांचे उपोषण सुरू आहे.या ठिकाणी भेट देवून संतोष बांगर यांनी प्रशासन दखल घेणार नसेल तर शिवसेना रास्ता रोको करेल, असा इशारा दिला. या ठिकाणी माजी जि.प.सदस्य बाबा नाईक यांनीही भेट दिली. सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणात काहीच प्रक्रिया झाल्याचे दिसत नव्हते.टाकळीच्या शेतकºयांचा प्रश्नही सुटण्याच्या मार्गावरहिंगोली तालुक्यातील टाकळी येथील शेतकरी मागील चार ते पाच दिवसांपासून जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन करीत आहेत. शेतकरी संघटनेचे मुंजाराव बेंगाळ व इतरांचा यात समावेश आहे. पीककर्जाची रक्कम बचत खात्यात टाकण्यात आली नसून स्टेट बँक आॅफ इंडियाचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा त्यांचा आरोप होता. या शेतकºयांची समस्या ऐकून घेत बांगर यांनी स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाची भेट घेतली. त्यांनाही आधी संबंधितांनी शेतकºयांप्रमाणेच उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसैनिक आपल्या स्टाईलवर आले की, या शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले.